शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

आक्सा बीचवर बुडणाऱ्या तीन मुलांना जीवरक्षकांनी वाचविले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2018 18:05 IST

मालाड पश्चिम मालवणी येथील रिझवान याकूब इंद्रीसी(वय 13),इंझामुल राहिमान(वय 12) व इहझाझ इकबाल शेख(वय 15) ही तीन मुले आक्सा बीच टॉवरसमोरील समुद्रात पोहायला उतरली

मुंबई -  मुंबईतील सर्वात धोकादायक बीच म्हणून ख्याती असलेल्या मालाड पश्चिम येथील आक्सा बीचवर आज दुपारी 2 वाजता तीन मुले पाण्यात बुडत असताना येथील जीवरक्षकांनी पाण्यात उड्या टाकून त्यांना सुखरूप बाहेर काढले.

मालाड पश्चिम मालवणी येथील रिझवान याकूब इंद्रीसी(वय 13),इंझामुल राहिमान(वय 12) व इहझाझ इकबाल शेख(वय 15) ही तीन मुले आक्सा बीच टॉवरसमोरील समुद्रात पोहायला उतरली. मात्र, येथील खड्यात ती सापडून बुडत असल्याचे येथे पाहरा देणारे जीवरक्षक मालाड आक्सा बीचवरील मुंबई अग्निशमन दलाच्या रेस्क्यू टीमचे स्वतेज कोळंबकर व जीवरक्षक नथुराम सुर्यवंशी आणि निवृत्त जीवरक्षक रजनीकांत माशेलकर यांच्या लक्षात येताच त्यांनी चपळाईने पाण्यात उड्या मारून या तीन मुलांना सुखरूप पाण्याबाहेर काढले. त्यांच्या पालकांना बोलवून त्यांच्या ताब्यात दिले. या तीन मुलांना वाचविल्याबद्धल त्यांनी येथील जीवरक्षकांचे आभार मानले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdrowningपाण्यात बुडणे