शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
2
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
3
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
4
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
5
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
6
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
7
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
8
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?
9
नवरात्र २०२५: ललिता सहस्रनामाचे नियमित करा पठण, देवी सदैव करेल पाठराखण; अपार लाभ-समृद्धी! 
10
ट्रम्पनी H-1B फीवरून ब्लॅकमेल केले, अमेरिकी कंपनीने भारतातच १२,००० नोकऱ्यांची घोषणा केली...
11
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
12
पुढच्या वर्षी ९४,००० पर्यंत जाणार Sensex; HSBC नं दृष्टीकोन बदलला, भारताचं रेटिंगही वाढवलं
13
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
14
बुद्धिबळाची 'राणी'! वडिलांची साथ, लेकीने रचला इतिहास; बिहारची पहिली महिला FIDE मास्टर
15
Tiger Attack: समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
16
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
17
Mumbai: नवरात्री दांडिया कार्यक्रमात राडा, जमावाकडून तरुणाला मारहाण, गोरेगाव येथील घटना!
18
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
19
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!

आक्सा बीचवर बुडणाऱ्या तीन मुलांना जीवरक्षकांनी वाचविले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2018 18:05 IST

मालाड पश्चिम मालवणी येथील रिझवान याकूब इंद्रीसी(वय 13),इंझामुल राहिमान(वय 12) व इहझाझ इकबाल शेख(वय 15) ही तीन मुले आक्सा बीच टॉवरसमोरील समुद्रात पोहायला उतरली

मुंबई -  मुंबईतील सर्वात धोकादायक बीच म्हणून ख्याती असलेल्या मालाड पश्चिम येथील आक्सा बीचवर आज दुपारी 2 वाजता तीन मुले पाण्यात बुडत असताना येथील जीवरक्षकांनी पाण्यात उड्या टाकून त्यांना सुखरूप बाहेर काढले.

मालाड पश्चिम मालवणी येथील रिझवान याकूब इंद्रीसी(वय 13),इंझामुल राहिमान(वय 12) व इहझाझ इकबाल शेख(वय 15) ही तीन मुले आक्सा बीच टॉवरसमोरील समुद्रात पोहायला उतरली. मात्र, येथील खड्यात ती सापडून बुडत असल्याचे येथे पाहरा देणारे जीवरक्षक मालाड आक्सा बीचवरील मुंबई अग्निशमन दलाच्या रेस्क्यू टीमचे स्वतेज कोळंबकर व जीवरक्षक नथुराम सुर्यवंशी आणि निवृत्त जीवरक्षक रजनीकांत माशेलकर यांच्या लक्षात येताच त्यांनी चपळाईने पाण्यात उड्या मारून या तीन मुलांना सुखरूप पाण्याबाहेर काढले. त्यांच्या पालकांना बोलवून त्यांच्या ताब्यात दिले. या तीन मुलांना वाचविल्याबद्धल त्यांनी येथील जीवरक्षकांचे आभार मानले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdrowningपाण्यात बुडणे