शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

खटला चालविणाऱ्या वकिलांवर पोलिसांनी दाखविला अविश्वास?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2021 07:19 IST

crime News अश्विनी बिद्रे हत्याकांड : प्रदीप घरत यांचा खटला सोडण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा खटला लढवणारे सरकारी वकील ॲड. प्रदीप घरत यांना मानधन देण्यासाठी त्यांची न्यायालयातील उपस्थिती व कामकाजाची सविस्तर माहिती देण्याबाबत नवी मुंबई पोलिसांनी कळविले आहे. आपले काम प्रामाणिक व चोखपणे पार पाडणारे वकील यांच्यावर पोलिसांनी दाखविलेल्या या अविश्वासाबद्दल ॲड. घरत यांनी नाराजी व्यक्त करीत थेट खटला सोडण्याचा इशारा दिला आहे.

न्यायालयाच्या कामकाजाची माहिती ठेवण्याची जबाबदारी पोलिसांची असताना पोलिसांनी घरत यांच्यावर अविश्वास दाखवून त्यांच्याकडून माहिती मागविल्याने ॲड. घरत चांगलेच संतापले आहेत. त्यामुळे त्यांनी नवी मुंबई पोलिसांना पत्र लिहून महिन्याभरात मानधन देण्याबाबत सूचित केले. त्यानंतर ते न्यायालयाच्या रजिस्ट्रारकडून न्यायालयातील उपस्थितीची माहिती घेऊन बिल कोषागाराकडे पाठवितात. त्यानंतर ती बिले काढली जातात. त्यानुसार नवी मुंबई पोलिसांनी वकील घरत यांचे मानधन देण्यासाठी त्यांची न्यायालयातील उपस्थिती माहिती देण्यास सांगितले. त्यामुळे ॲड. घरत संतापले असून माझी न्यायालयातील कामकाजाची माहिती ठेवण्याची जबाबदारी नवी मुंबई पोलिसांची आहे. तरीही पोलिसांनी त्यांची जबाबदारी झटकून अविश्वास दाखविण्यात आल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे

घरत यांचे तपास अधिकाऱ्यांना पत्रn पोलिसांनी वकील घरत यांच्या हजेरीबाबतची माहिती घरत यांच्याकडून मागविल्यामुळे संतापलेल्या घरत यांनी या खटल्याचे तपास अधिकारी एसीपी विनोद चव्हाण यांनीच प्रामाणिकपणे तारखेला न्यायालयात हजर राहावे, असा सल्ला दिला आहे. चव्हाण हे स्वतः नियमित तारखेला उपस्थित राहिल्यास या खटल्याच्या कामकाजात काय सुरू आहे? याची माहिती वकिलांकडून घेण्याची वेळ येणार नसल्याचे घरत यांनी चव्हाण यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :Ashwini Bidre Missingअश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण