शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पोलिसांची डोकेदुखी वाढली, व्यापारी दहशतीखाली; नांदेडात रिंदा गँग सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 02:20 IST

दीड वर्षांपूर्वी शहरात एकाची गोळ्या घालून भरदिवसा हत्या केल्यानंतर रिंदा हे नाव पुढे आले. त्यानंतर व्यापारी, डॉक्टरांना खंडणीसाठी धमक्या देणे सुरू झाले.

नांदेड : गेले काही महिने रिंदा च्या दहशतीतून मोकळा श्वास घेणाऱ्या नांदेडकराना पुन्हा एकदा रिंदा परत आल्याने धक्का बसला आहे. दोन दिवसांपूर्वी एका व्यापाºयाला दोघांनी रिंदाच्या नावे धमकी दिली होती. खरेच रिंदा परत आला की भुरटे त्याच्या नावाचा वापर करीत आहेत, हे पोलिसांना शोधावे लागणार आहे.

दीड वर्षांपूर्वी शहरात एकाची गोळ्या घालून भरदिवसा हत्या केल्यानंतर रिंदा हे नाव पुढे आले. त्यानंतर व्यापारी, डॉक्टरांना खंडणीसाठी धमक्या देणे सुरू झाले. पोलिसांनी या प्रकरणात मटका राजकीय नेते, पोलीस अधिकारी यांच्यासह ६० हून अधिक जणांवर कारवाई केली होती. त्यानंतर बंद झालेली खंडणी भुरट्या टोळीवाल्यांनी आता पुन्हा सुरू केली आहे. या टोळीतील एका प्रमुखाची काही दिवसांपूर्वी हत्या झाली आहे. तर दुसरा फरार आहे. त्याचा शोध सुरू असताना आता पुन्हा एकदा रिंदा परत आल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.कुठून येतात गावठी कट्टे ?शहरात मिसरूड न फुटलेले आरोपी देशी कट्टे घेऊन फिरत असल्याचे आढळून आले आहे़नांदेड शेजारच्या तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि कर्नाटक इ. राज्यांतून अवघ्या दहा हजार रुपयात हे कट्टे आणले जात असल्याचे पोलीस तपासातून पुढे आले आहे़

टॅग्स :Policeपोलिस