शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
5
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
6
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
7
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
8
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
9
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
10
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
11
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
12
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
13
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
14
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
15
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
16
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
17
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
18
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
19
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
20
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!

पाकिस्तानचा 'नापाक' डाव, भारतावर पुन्हा हल्ल्यासाठी शिजतोय कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 16:44 IST

भारताने पाकिस्तानच्या सर्व कुरापतींना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सज्ज असल्याचे म्हटलं आहे.

ठळक मुद्देभारतावर तीन क्षेपणास्त्रे डागण्याची तयारी पाकिस्तान करत असल्याचे देखील या दैनिकाच्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. भारतातील १२ शहरांवर बॉम्ब हल्ला करण्याचा पाकिस्तान कट रचत असल्याबाबत वृत्त पाकिस्तनाच्या ‘द न्यूज’ या वृत्तपत्राने दिले आहे. 

नवी दिल्ली - भारतातील १२ शहरांवर बॉम्ब हल्ला करण्याचा पाकिस्तान कट रचत असल्याबाबत वृत्त पाकिस्तनाच्या ‘द न्यूज’ या वृत्तपत्राने दिले आहे. भारतावर तीन क्षेपणास्त्रे डागण्याची तयारी पाकिस्तान करत असल्याचे देखील या दैनिकाच्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे भारताने पाकिस्तानच्या सर्व कुरापतींना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सज्ज असल्याचे म्हटलं आहे.

बालाकोटमध्ये भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानच्या गुप्त कारवायांना वेग आला आहे. विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेनंतर भारत पाकिस्तान संबंध सुधारण्याचा अंदाज होता. मात्र, पाकिस्तान आपली कूटनीती सोडण्याच्या तयारीत नाही. यामुळेच त्यांनी बॉम्ब हल्ला करण्याची कूटनीती आखली आहे. पाकिस्तानच्या ‘द न्यूज’ या वृत्तपत्राने पाकिस्तान भारतावर क्षेपणास्त्र डागण्याच्या तयारीत आहे असे वृत्त छापल्याने भारतने देखील हा हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी दाखविली आहे. दरम्यान, भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या सर्व हालचालींवर बारीक लक्ष ठेवले असून पाकिस्तान कसलीही चाल करून आल्यास लागल्यास त्या हालचालीस पायबंद घालण्याच्या तयारीत भारतीय लष्कर आहेत. 

टॅग्स :surgical strikeसर्जिकल स्ट्राइकpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारत