शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जालन्यात जुन्या भांडणावरुन तरुणाचा खून; १४ जणांविरुध्द गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 14:31 IST

अंबड तालुक्यातील करंजळा येथील ३३ वर्षीय तरुणाचा जुन्या भांडणाच्या  कारणावरून खून केल्याची घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली.

जालना : अंबड तालुक्यातील करंजळा येथील ३३ वर्षीय तरुणाचा जुन्या भांडणाच्या  कारणावरून खून केल्याची घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. या  प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात १४ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला, असून आरोपी फरार झाले आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदर आरोपींनी  गैरकायद्याची मंडळी जमा करून शेख कदीर शेख सईद अली (वय ३३ रा.करंजळा ता. अंबड ह. मु. बोडखा ता. पैठण) यांच्या शेतात जाऊन मागील भांडणाच्या कारणावरुन  शेख कदीरला काठी व  कु-हाडीने जबर मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याचा शेतातच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. 

या प्रकरणी शेख सईद अली शेख बादशहा यांच्या फिर्यादीवरून प्रकाश आसाराम नांद्रे, सूर्यभान विश्वनाथ नांद्रे, छगन बाबूराव नांद्रे,  लक्ष्मण नवनाथ नांद्रे, बाळू सूर्यभान नांद्रे, नवनाथ बाबूराव नांद्रे, आसाराम शिवराम नांद्रे, काकासाहेब श्यामराव वैद्य, पुंजाराम निवृत्ती वैद्य, महादेव निवृत्ती वैद्य,  कांता शंकर काकडे, अनिल शंकर काकडे, नागेंदर श्यामराव वैद्य, मदन श्यामराव वैद्य  (सर्व रा. करंजळा) यांच्या विरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल परजणे करत आहेत. 

टॅग्स :MurderखूनJalna Policeजालना पोलीसCrimeगुन्हा