शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ना मित्र, ना बँक बॅलन्स! मृतदेहावर तब्बल 7 पत्नींचा दावा; पोलिसही चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 09:58 IST

रविवारी हरिद्वारमध्ये एका 40 वर्षांच्या व्यक्तीने आत्महत्या केली.

हरिद्वार : पोलिसांना एखाद्या व्यक्तीचा मृतदेह सापडल्यावर त्यावर नातेवाईकांना दावा करावा लागतो. यानंतर पोलिस शहानिशा करून तो मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देतात. मात्र, हरिद्वारच्या धर्मनगरीचे पोलिस एका प्रकरणात चक्रावून गेले आहेत. त्यांच्यासोबत असे काही घडले आहे ज्याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती. हे प्रकरण सोडविणे पोलिसांसाठी डोकेदुखी बनले आहे. 

रविवारी हरिद्वारमध्ये एका 40 वर्षांच्या व्यक्तीने आत्महत्या केली. या व्यक्तीच्या मृतदेहावर हक्क सांगण्यासाठी पहिल्यांदा पाच महिला समोर आल्या. पण पोलिस तेव्हा हैराण झाले जेव्हा या पाचही महिलांनी या व्यक्तीच्या पत्नी असल्याचे पोलिसांना सांगितले. तसेच पतीच्या आयुष्यात अन्य कोणतीही महिला असल्याची माहिती नसल्याचेही या महिलांनी पोलिसांना सांगितले. 

काही तास चाललेल्या या नाट्य आणि वादानंतर कसेतरी समजावून पोलिसांनी या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले. पोलिस यानंतर आणखी चक्रावली जेव्हा या पाच महिला पोलिसांत असताना आणखी दोन महिला तेथे आल्या आणि त्यांनीही या व्यक्तीच्या पत्नी असल्याचा दावा केला. यामुळे पोलिसांनी हे प्रकरण सोडविण्यासाठी आणखी काही दिवस थांबण्याचे ठरविले आहे. कारण आणखी काही महिला पोलिस ठाण्यात येण्याची पोलिसांना भीती आहे. 

ज्या मृतदेहावर एवढ्या महिला दावा करण्यासाठी आल्या त्या व्यक्तीचे नाव पवन कुमार आहे. तो ड्रायव्हर होता. रविवारी रात्री त्याने विष प्राशन केले होते. तसेच त्याला जास्त मित्रही नव्हते. त्याच्या खात्यामध्ये झीरो बॅलन्स आहे. त्याने आर्थिक संकटात असल्याने आत्महत्या केली. त्याला हॉस्पिटलमध्येही एका महिलेनेच भरती केले होते. ही महिलाही त्याची पत्नी असल्याचे सांगत आहे.  

टॅग्स :Suicideआत्महत्या