शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
2
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
3
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
4
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
6
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
7
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
8
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
9
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
10
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
11
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
12
National Jamboree: ६१ वर्षांनंतर लखनौत ऐतिहासिक 'राष्ट्रीय जंबोरी'; ३२,००० हून अधिक स्काउट्स होणार सहभागी
13
घरबसल्या पैसे दुप्पट कसे होतील? तेजस्वी प्रकाशने सांगितला फॉर्म्युला, मुलींना दिला आर्थिक सल्ला
14
Mumbai: मुंबई महापालिकेच्या ३०० कोटींच्या उद्यान देखभालीच्या निविदा प्रक्रियेत संशयाच्या भोवरा
15
बिहार निवडणूक; 'या' मतदारसंघात भाजप उमेदवाराचा अवघ्या 30 मतांनी पराभव
16
IPL 2026 : रवींद्र जडेजाच्या पगारात ४ कोटींची कपात होण्यामागचं कारण काय? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
17
Tata Sierra आता नव्या रुपता! मिळणार ट्रिपल स्क्रीन सेटअप अन् अ‍ॅडव्हॉन्स फीचर्स, किती असेल किंमत? जाणून घ्या सविस्तर
18
BMC Election: सर्वपक्षीय १२८ माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेला पालिकेत हव्या १२५ जागा!
19
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: कसे कराल व्रत? शिवशंकर देतील शुभाशिर्वाद, कल्याण-मंगलच होणार!
20
Cyber Security: सर्वांचा डेटा आता होणार सुरक्षित, पुढील १८ महिन्यांत नियम आणखी कडक होणार!
Daily Top 2Weekly Top 5

ना मित्र, ना बँक बॅलन्स! मृतदेहावर तब्बल 7 पत्नींचा दावा; पोलिसही चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 09:58 IST

रविवारी हरिद्वारमध्ये एका 40 वर्षांच्या व्यक्तीने आत्महत्या केली.

हरिद्वार : पोलिसांना एखाद्या व्यक्तीचा मृतदेह सापडल्यावर त्यावर नातेवाईकांना दावा करावा लागतो. यानंतर पोलिस शहानिशा करून तो मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देतात. मात्र, हरिद्वारच्या धर्मनगरीचे पोलिस एका प्रकरणात चक्रावून गेले आहेत. त्यांच्यासोबत असे काही घडले आहे ज्याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती. हे प्रकरण सोडविणे पोलिसांसाठी डोकेदुखी बनले आहे. 

रविवारी हरिद्वारमध्ये एका 40 वर्षांच्या व्यक्तीने आत्महत्या केली. या व्यक्तीच्या मृतदेहावर हक्क सांगण्यासाठी पहिल्यांदा पाच महिला समोर आल्या. पण पोलिस तेव्हा हैराण झाले जेव्हा या पाचही महिलांनी या व्यक्तीच्या पत्नी असल्याचे पोलिसांना सांगितले. तसेच पतीच्या आयुष्यात अन्य कोणतीही महिला असल्याची माहिती नसल्याचेही या महिलांनी पोलिसांना सांगितले. 

काही तास चाललेल्या या नाट्य आणि वादानंतर कसेतरी समजावून पोलिसांनी या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले. पोलिस यानंतर आणखी चक्रावली जेव्हा या पाच महिला पोलिसांत असताना आणखी दोन महिला तेथे आल्या आणि त्यांनीही या व्यक्तीच्या पत्नी असल्याचा दावा केला. यामुळे पोलिसांनी हे प्रकरण सोडविण्यासाठी आणखी काही दिवस थांबण्याचे ठरविले आहे. कारण आणखी काही महिला पोलिस ठाण्यात येण्याची पोलिसांना भीती आहे. 

ज्या मृतदेहावर एवढ्या महिला दावा करण्यासाठी आल्या त्या व्यक्तीचे नाव पवन कुमार आहे. तो ड्रायव्हर होता. रविवारी रात्री त्याने विष प्राशन केले होते. तसेच त्याला जास्त मित्रही नव्हते. त्याच्या खात्यामध्ये झीरो बॅलन्स आहे. त्याने आर्थिक संकटात असल्याने आत्महत्या केली. त्याला हॉस्पिटलमध्येही एका महिलेनेच भरती केले होते. ही महिलाही त्याची पत्नी असल्याचे सांगत आहे.  

टॅग्स :Suicideआत्महत्या