शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

ना मित्र, ना बँक बॅलन्स! मृतदेहावर तब्बल 7 पत्नींचा दावा; पोलिसही चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 09:58 IST

रविवारी हरिद्वारमध्ये एका 40 वर्षांच्या व्यक्तीने आत्महत्या केली.

हरिद्वार : पोलिसांना एखाद्या व्यक्तीचा मृतदेह सापडल्यावर त्यावर नातेवाईकांना दावा करावा लागतो. यानंतर पोलिस शहानिशा करून तो मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देतात. मात्र, हरिद्वारच्या धर्मनगरीचे पोलिस एका प्रकरणात चक्रावून गेले आहेत. त्यांच्यासोबत असे काही घडले आहे ज्याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती. हे प्रकरण सोडविणे पोलिसांसाठी डोकेदुखी बनले आहे. 

रविवारी हरिद्वारमध्ये एका 40 वर्षांच्या व्यक्तीने आत्महत्या केली. या व्यक्तीच्या मृतदेहावर हक्क सांगण्यासाठी पहिल्यांदा पाच महिला समोर आल्या. पण पोलिस तेव्हा हैराण झाले जेव्हा या पाचही महिलांनी या व्यक्तीच्या पत्नी असल्याचे पोलिसांना सांगितले. तसेच पतीच्या आयुष्यात अन्य कोणतीही महिला असल्याची माहिती नसल्याचेही या महिलांनी पोलिसांना सांगितले. 

काही तास चाललेल्या या नाट्य आणि वादानंतर कसेतरी समजावून पोलिसांनी या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले. पोलिस यानंतर आणखी चक्रावली जेव्हा या पाच महिला पोलिसांत असताना आणखी दोन महिला तेथे आल्या आणि त्यांनीही या व्यक्तीच्या पत्नी असल्याचा दावा केला. यामुळे पोलिसांनी हे प्रकरण सोडविण्यासाठी आणखी काही दिवस थांबण्याचे ठरविले आहे. कारण आणखी काही महिला पोलिस ठाण्यात येण्याची पोलिसांना भीती आहे. 

ज्या मृतदेहावर एवढ्या महिला दावा करण्यासाठी आल्या त्या व्यक्तीचे नाव पवन कुमार आहे. तो ड्रायव्हर होता. रविवारी रात्री त्याने विष प्राशन केले होते. तसेच त्याला जास्त मित्रही नव्हते. त्याच्या खात्यामध्ये झीरो बॅलन्स आहे. त्याने आर्थिक संकटात असल्याने आत्महत्या केली. त्याला हॉस्पिटलमध्येही एका महिलेनेच भरती केले होते. ही महिलाही त्याची पत्नी असल्याचे सांगत आहे.  

टॅग्स :Suicideआत्महत्या