शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

"पप्पा, नवऱ्याला बाईक दिली नाही तर तो मला..."; लग्नानंतर 6 महिन्यातच लेकीसोबत घडलं भयंकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 15:18 IST

हुंड्यात बाईक न मिळाल्याने सासरच्या लोकांना राग आल्याचं सांगण्यात येत आहे.

उत्तर प्रदेशमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. देवरिया येथे हुंड्याच्या हव्यासापोटी एका 21 वर्षीय नवविवाहित महिलेची हत्या करून मृतदेह नाल्याजवळील झुडपात फेकून फरार झाल्याची घटना घडली आहे. हुंड्यात बाईक न मिळाल्याने सासरच्या लोकांना राग आल्याचं सांगण्यात येत आहे. मृत महिलेच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपींच्या शोधात पोलीस ठिकठिकाणी छापे टाकत आहेत.

सोमवारी गौरीबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बर्दगोनिया गावातील नाकटा नाल्याजवळील झुडपात महिलेचा मृतदेह पाहून ग्रामस्थ हादरले. त्यांनी तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. काही लोक ट्रॅक्टरने आले आणि मृतदेह इथे टाकून पळून गेल्याचे सांगितले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

मृत मुलीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आपली मुलगी अर्चना हिचे लग्न 12 मे 2022 रोजी गौरी बाजार पोलीस स्टेशन हद्दीतील बांकी गावातील रहिवासी दुर्गेश चौहान याच्याशी केले होते. मात्र सासरच्या घरी पोहोचल्यानंतर मुलीवर बाईक आणण्यासाठी दबाव टाकण्यात आला. सासरच्या लोकांनी तिला बेदम मारहाण करून विविध प्रकारे अत्याचार केले. घटनेच्या 25 दिवस अगोदर ते मुलीच्या सासरच्या घरी जाऊन तिची तब्येत विचारण्यासाठी पोहोचला असता, मुलीने तिला झालेला त्रास सांगितला आणि रडू लागली. 

हुंडा म्हणून बाईक दिली नाही तर सासरचे लोक जीवे मारतील, असे तिने वडिलांना सांगितले. यानंतर त्यांनी मुलीच्या सासरच्या मंडळींना बाईक देण्यास सक्षम नसून आपल्या मुलीचा छळ करू नये, असे समजावून सांगितले. त्यानंतर ते गावी परतला. मात्र त्यानंतर त्यांच्या मुलीचा मृतदेह सापडला. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी