शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

विवाहित तरुणी पुस्तक देण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडली,नंतर बॉफ्रेंडसोबत बनवला प्लॅन अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 15:28 IST

बिहारमध्ये एक विवाहित तरुणी पुस्तक मैत्रिणीला देण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडली, त्यानंतर पुन्हा ती परत न आल्याचे समोर आले आहे.

बिहारमध्ये एक विवाहित तरुणी पुस्तक मैत्रिणीला देण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडली, त्यानंतर पुन्हा ती परत न आल्याचे समोर आले आहे. घरच्यांनी सोध मोहिम सुरू केली. यानंतर घरच्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी या घटनेचा उलघडा केला. ही घटना बिहारमधील मजफ्फरपूर मधील आहे. 

सहा महिन्यापूर्वी लग्न झालेली तरुणी माहेरी आली होती. यावेळी ती मैत्रिणीला पुस्तक देण्याच्या बाहण्याने घराच्या बाहेर पडली, यावेळी ती आपल्या बॉफ्रेंडसोबत पळून जाते. या दोघांची ओळख कॉलेजमध्ये झाली. 

या संपूर्ण प्रकरणात तरुणीच्या नातेवाईकांनी एका तरुणावर अपहरणाचा आरोप करत पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये आता मुलीचे कुटुंब वेगळेच सांगत आहेत. मुलीच्या आईचे म्हणणे आहे की तिच्या मुलीचे कोणीतरी अपहरण केले आहे.

एका तरुणाने त्यांच्या मुलीचे महाविद्यालयातून अपहरण केल्याचा दावा मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. यापूर्वीही त्याने मुलीचे अपहरण केले होते. त्यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये बोलणी झाल्यानंतर समेट झाला. त्यानंतर मुलीचा विवाह झाला. शनिवारी मुलगी आपल्या माहेरी आली होती, असं कुटुंबीयांनी सांगितले. यावेळी तिने मैत्रिणीला काही पुस्तके देण्याचे सांगून ती घरातून निघून गेली आणि परत आलीच नाही. बराच वेळ मुलगी घरी न पोहोचल्याने तिचा शोध सुरू झाला, मात्र ती कुठेच सापडली नाही.तिचा मोबाईलही बंद होता. यानंतर त्या तरुणाने मुलीचे अपहरण केल्याचे समोर आले.

"पप्पा, नवऱ्याला बाईक दिली नाही तर तो मला..."; लग्नानंतर 6 महिन्यातच लेकीसोबत घडलं भयंकर

तो तरुण मुलीच्या घरीही जात होता असा आरोप कुटुंबियांनी केला आहे. फोनवरुन मुलीली त्रास द्यायचा. तरुणाला अटक करण्याची मागणी कुटुंबियांनी केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी