शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

तिघा रिक्षाचालकांनी केली दुचाकीस्वाराची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 06:57 IST

रस्त्यात उभी असलेली रिक्षा बाजूला घेण्यास सांगणाऱ्या एका दुचाकीस्वारासह त्याच्या दोन मित्रांवर तिघा रिक्षाचालकांनी आपल्या दोन रिक्षाचालक साथीदारांच्या मदतीने हल्ला केल्याची घटना डोंबिवलीत सोमवारी रात्री घडली.

कल्याण : रस्त्यात उभी असलेली रिक्षा बाजूला घेण्यास सांगणाऱ्या एका दुचाकीस्वारासह त्याच्या दोन मित्रांवर तिघा रिक्षाचालकांनी आपल्या दोन रिक्षाचालक साथीदारांच्या मदतीने हल्ला केल्याची घटना डोंबिवलीत सोमवारी रात्री घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रतीक गावडे या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, त्याच्या दोन जखमी मित्रांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.डोंबिवली पूर्वेतील दावडीनाका परिसरातून गावडे हा बाली जयस्वाल, निलेश भुणे या मित्रांसह दुचाकीवरून जात होता. यावेळी, रिक्षाचालक रवी लगाडेची रिक्षा रस्त्यात उभी होती. त्यामुळे प्रतीकने त्याला रिक्षा बाजूला घेण्यास सांगितले. यावरून रवी आणि प्रतिकमध्ये वाद झाला. रवीने ही बाब शेलार नाका येथे राहणारा रिक्षामालक रमेश उर्फ झांगºया याला सांगितली. यावेळी, रमेशने प्रतीकसह त्याच्या मित्रांना शेलारनाका येथे बोलावल्याने तिघेही शेलारनाका येथे रात्री ११.३० च्या सुमारास आले. तेथे यांच्यामध्ये पुन्हा झालेल्या वादातून रमेशसह रवी आणि चंद्या जमादार यांनी आपल्याकडील चॉपरने प्रतीक व त्याच्या दोघा मित्रांवर हल्ला केला.या हल्ल्यात जखमी झालेल्या तिघांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी, गंभीर जखमी झालेल्या प्रतीकचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून रमेश, चंद्या आणि रवीविरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू केला आहे.गुन्हेगारी वाढली; कारवाईची मागणीडोंबिवलीत घडलेल्या या हत्येमुळे रिक्षाचालकांच्या मुजोरीबरोबरच आता त्यांची गुन्हेगारी वृत्तीही पुन्हा उघडकीस आली आहे. रात्री-अपरात्री हत्यारे घेऊन फिरणाºया रिक्षाचालकांवर कारवाई करण्याची मागणी या प्रकरणानंतर जोर धरू लागली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी