शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

तीन मुलांची आई ड्रायव्हरसोबत गेली पळून, पती म्हणाला - तीन महागडे मोबाइल पाहून आला होता संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 09:20 IST

पीडित पती म्हणाला की, ड्रायव्हरवर आधीपासूनच संशय होता. त्याने पत्नीला त्याच्यासोबत अनेकदा आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं होतं.

बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने पोलिसात तक्रार दाखल केली की, त्याची पत्नी 3 मुलांची आहे आणि ती तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. त्यांच्या बऱ्याच दिवसांपासून प्रेम प्रकरण सुरू होतं. पीडितने पोलिसांना सांगितलं की, तो दिवसा गॅरेजमध्ये काम करत होता. यादरम्यान तिचं एका ड्रायव्हरसोबत अफेअर सुरू झालं.

पीडित पती म्हणाला की, ड्रायव्हरवर आधीपासूनच संशय होता. त्याने पत्नीला त्याच्यासोबत अनेकदा आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं होतं. त्यानंतर त्याने ड्रायव्हरला मारहाण करून पळवलं होतं. त्याला वाटलं की, आता दोघांमध्ये काही संबंध नाही. पण दोघेही पळून गेले आणि कुणाला काही समजलं नाही. महिलेचा पती पुढे म्हणाला की, घरात त्याला 3 प्रकारचे महागडे मोबाइल दिसले होते, त्यानंतर मी तिच्याशी बोललो होतो.

याप्रकरणी ड्रायव्हर आणि महिलेने फोनवर सांगितलं की, ते त्यांच्या मर्जीने पळाले आहेत. महिला म्हणाली की, तिचं कुणीही अपहरण केलं नाही. ती तिच्या पतीच्या अत्याचाराला वैतागून घर सोडून गेली आहे. सोबतच ती म्हणाली की, ती तिच्या 3 लेकरांची जबाबदारी घेणार नाही, पती घेईल. ती म्हणाली की, ती प्रियकरासोबत मरायला तयार आहे, पण पतीसोबत राहणार नाही.

पोलिसांनी सांगितलं की, चौकशीनंतर योग्य ती कारवाई केली जाईल. सध्या या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. लोक या गोष्टीने हैराण आहेत की, एखादी आई आपल्या मुलांना असं कसं सोडून जाऊ शकते. 

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारी