शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

"दोषींना शिक्षा झाली, पण..."; १२ वर्षांनंतर निर्भयाच्या आईच्या मनातील वेदना, मांडली व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 12:30 IST

निर्भयाच्या आईने व्यथा मांडली असून १२ वर्षे उलटून गेली आहेत, मात्र आजही परिस्थिती तशीच आहे असं म्हटलं.

१६ डिसेंबर २०१२ च्या रात्री दिल्ली रस्त्यावर चालत्या बसमध्ये निर्भयावर सामूहिक बलात्कार झाला. आता निर्भयाच्या आईने व्यथा मांडली असून १२ वर्षे उलटून गेली आहेत, मात्र आजही परिस्थिती तशीच आहे असं म्हटलं. सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर १७ दिवसांनी रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. निर्भयाच्या दोषींना शिक्षा होण्यासाठी ८ वर्षांचा कालावधी लागला आणि २०२० मध्ये त्यांना फाशी देण्यात आली.

दिल्लीतील २०१२ मधील सामूहिक बलात्कार पीडित 'निर्भया' ची आई आशा देवी यांनी महिलांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केला असून आपल्या मुलींच्या सुरक्षेसाठी संघर्ष अजूनही सुरू आहे, पण परिस्थिती बदललेली नाही, असं म्हटलं आहे. त्या म्हणाल्या, आता १२ वर्षे झाली... तेव्हा जशी परिस्थिती होती तशीच आता आहे. मला हे सांगताना अत्यंत दुःख होतं की, आपल्या मुलींच्या सुरक्षेसाठी संघर्ष अजूनही सुरू आहे, तरीही परिस्थिती बदललेली नाही. परिस्थिती आता आणखी बिकट झाली आहे.

निर्भयाची आई म्हणाली, 'न्याय मिळण्याची कोणतीही आशा नाही. समाज कुठे चालला आहे, आपण कोणत्या समाजात राहत आहोत. 'निर्भया'ला १२ वर्षे झाली आहेत. तिला न्याय मिळाला, गुन्हेगारांना शिक्षा झाली, पण इतक्या घटना घडल्या आणि इतर मुलींना न्याय मिळाला असं वाटत नाही. आपल्या समाजात आणि व्यवस्थेत सुधारणा होण्याची गरज आहे.

निर्भया प्रकरणात मुकेश सिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षय कुमार सिंह यांच्यासह सहा जणांना आरोपी करण्यात आली. त्यापैकी एक अल्पवयीन होता. या खटल्यातील आरोपी राम सिंह याने खटला सुरू झाल्यानंतर तिहार तुरुंगात आत्महत्या केली होती. चाचणीनंतर अल्पवयीन मुलाला दोषी ठरवण्यात आले आणि त्याला सुधारगृहात पाठवण्यात आलं. प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर अखेर २० मार्च २०२० रोजी या प्रकरणातील चारही दोषींना फाशी देण्यात आली. 

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारीWomenमहिला