शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

घरजावई म्हणून राहायला आला, सासूच्या प्रेमात वेडा झाला; पुढे भलताच प्रकार केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 16:55 IST

तो अनेक महिन्यांपासून घर जावई म्हणून राहू लागला होता आणि याच दरम्यान सासू आणि जावयात जवळीक वाढली.

प्रेम एक अशी गोष्ट आहे ज्याला कशाचंही बंधन नसतं. लोक प्रेमात पडतात तेव्हा पार आंधळे होऊन जातात. प्रेमात आंधळे झालेले लोक काय करतात याच्या अनेक विचित्र घटना नेहमीच समोर येत असतात. कधी एखादा तरूण आपल्या नातेवाईक महिलेसोबत फरार होतो. तर कधी आणखी काही ऐकायला मिळतं. मात्र, पश्चिम बंगालमधून याहून एक विचित्र घटना समोर आली आहे. हावडामधील एक जावई आपल्या सासूसोबत फरार झाल्याची घटना समोर आली आहे. 

सासरा आणि पत्नी केली तक्रार

पश्चिम बंगालच्या लोकल मीडियानुसार, २०१६ मध्ये शिफाली दासची मुलगी प्रियंका दासचं रामपुरहाट येथे राहणाऱ्या कृष्ण गोपास दाससोबत लग्न झालं होतं. पण झालं असं की, गेल्या शनिवारी शिफाली दास आपल्या मुलीच्या नवऱ्यासोबत म्हणजे जावयासोबत पळून गेली. कथितपणे दोघांमध्ये बऱ्याच वर्षांपासून अनैतिक संबंध होते. सासरा बबला दास आणि तिची मुलगी प्रियंका दासने लिलुआ पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सासूला घेऊन पळून गेलेल्या कृष्ण गोपाल दासच्या पत्नीचा आरोप आहे की, लग्नानंतर तिचा पती तिला मारहाण करत होता आणि शिवीगाळही करत होता.

पत्नीने विरोध केला तर पतीने केली मारहाण

प्रियंकाने आरोप केला की, जेव्हा तिला पती आणि आईच्या संबंधाबाबत समजलं तेव्हा तिने याचा विरोध केला. त्यानंतर पतीने मारहाण केली. प्रकरण जेव्हा वाढलं तर आरोपी पती आपल्या पत्नीला सोडून आपल्या सासरी जाऊन राहून राहला होता. आरोप आहे की, सासरी तो अनेक महिन्यांपासून घर जावई म्हणून राहू लागला होता आणि याच दरम्यान सासू आणि जावयात जवळीक वाढली. पोलीस आता या प्रकरणाची चौकशी करत आहेत. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालCrime Newsगुन्हेगारीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट