शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोरोनामुळे पती गमावला, पत्नीने टोकाचा निर्णय घेतला; लेक झाला पोरका, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 12:05 IST

इशरतचे पती जावेद यांचा कोरोनाच्या काळात मृत्यू झाला.

उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मेरठ जिल्ह्यातील खरखोडा भागातील कांशीराम कॉलनीत एका महिलेने कौटुंबिक तणावामुळे आपला संसार उद्ध्वस्त केला आहे. आईच्या मृत्यूनंतर आता मुलगा एकटा पडला आहे, कारण कोरोनाच्या काळात वडिलांचा मृत्यू झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, कांशीराम कॉलनीत राहणाऱ्या एका महिलेने गुरुवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.

पतीच्या मृत्यूनंतर महिला तणावात 

पतीच्या मृत्यूनंतर ही महिला तणावाखाली असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. स्टेशन प्रभारी निरीक्षक राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिजली बंबा चौकी परिसरातील कांशीराम कॉलनीत राहणारी इशरत (48) तिच्या मुलासोबत राहत होती. इशरतचे पती जावेद यांचा कोरोनाच्या काळात मृत्यू झाला.

गुरुवारी सायंकाळी इशरत घरी एकटीच असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी मुलगा घरी परतला तेव्हा आईला फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. यानंतर त्याने शेजाऱ्यांना माहिती दिली. कॉलनीतील लोकांनी दरवाजा तोडून महिलेचा मृतदेह बाहेर काढला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी