शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

मुक्त आणि डाव्या विचारांच्या झुंडीने ‘मी टू’ चळवळ दाबली; कंगनाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2020 07:24 IST

बॉलीवूडमध्ये तरुण-तरुणींचे शोषण नित्याचेच असल्याचा आरोप कंगना रनौत हिने केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बॉलीवूडमध्ये स्वत:चे स्थान बनवू पाहणाऱ्या तरूण-तरूणींचे शोषण नित्याची बाब आहे. अनेक दिग्गज सावजाच्या शोधातच असतात. यातील बहुतांश मंडळी तथाकथित मुक्त आणि डाव्या विचारांच्या झुंडीचे भाग असतात. त्याच जोरावर बॉलीवूडमधील ‘मी टू’ चळवळ दाबण्यात आल्याचा दावा अभिनेत्री कंगना रनौतने रविवारी केला.

दिग्दर्शक अनुराग कश्यपविरोधात पायल घोष या मॉडेलने गैरवर्तवणूक केल्याचा आरोप केला. यानंतर सोशल मीडियात उलटसुटल चर्चेला सुरूवात झाली. अलीकडच्या काळात अनुराग कश्यपने कंगना रनौतच्या विरोधात जोरदार आघाडी उघडली होती. आता, पायल घोषच्या आरोपानंतर कंगनाने यासंदर्भात टिष्ट्वट केले. आपण वैवाहिक जीवनात कधीच एकनिष्ठ नव्हतो, असे विधान अनुरागने अनेकदा केले. पायल घोषसोबत त्याने जे केले ते बॉलीवूडमध्ये नित्याचे आहे. नव्याने बॉलीवूडमध्ये दाखल होणाऱ्यांचे लैंगिक शोषण करणारे पदोपदी बसलेले आहेत, असा दावा कंगनाने केला. व्हॅनिटी रूमचे दरवाजे बंद करून अश्लील चाळे करायचे, पार्ट्यांमध्ये लगट करायची, कामाच्या नावाखाली घरी धडकायचे आणि शरीर सुखासाठी दबाव तयार करायचे प्रयत्न नेहमीच घडतात, असा दावा कंगनाने केला.

कंगनाच्या टिष्ट्वटवर काही मंडळीनी ‘तेव्हा तू का आवाज उठवला नाहीस’, असा प्रतिप्रश्न केला. यावर, अशा प्रकारचे आरोप करणाºयांना कसे गप्प केले जाते, याची मला चांगली कल्पना आहे. शिवाय, ज्यांनी ज्यांनी माझा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला, त्यांचे हिशोब मी माझ्या पद्धतीने चुकते केले आहेत. त्यामुळे पीडितांनाच तोंड वर करून प्रश्न विचारणाºयांकडे मदत मागण्याची मला गरज भासली नसल्याचे उत्तर कंगनाने टिष्ट्वटरवर दिले.

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतsexual harassmentलैंगिक छळ