शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

विवाहितेचे अपहरण प्रकरण : आरोपीला साडेतीन वर्षे कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 20:25 IST

सत्र न्यायालयाने विवाहितेचे अपहरण व अन्य विविध गुन्हे करणाऱ्या आरोपीला ३ वर्षे ६ महिने सश्रम कारावास व २००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देनागपूर सत्र न्यायालयाचा निकाल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सत्र न्यायालयाने विवाहितेचे अपहरण व अन्य विविध गुन्हे करणाऱ्या आरोपीला ३ वर्षे ६ महिने सश्रम कारावास व २००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्या. वसंत कुळकर्णी यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला. आरोपी सर्व शिक्षा एकत्र भोगेल असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले.राजू मोहनलाल यादव (२७) असे आरोपीचे नाव असून तो बिसापूर, जि. सिवनी, मध्य प्रदेश येथील रहिवासी आहे. घटनेच्या वेळी तो कळमना येथे राहत होता. त्याचे दोन साथीदार अमन ऊर्फ शेंकी देवेंद्र जनबंधू (२३) व सायना खान ऊर्फ पूजा मेश्राम (३०) यांना पुराव्यांअभावी निर्दोष सोडण्यात आले. ही घटना २०१६ मध्ये घडली होती. आरोपींनी नोकरीचे आमिष दाखवून पीडित महिलेला जाळ्यात फसविले. त्यानंतर तिला राजस्थान येथे नेले. तिचे खोटे आधार कार्ड व इतर कागदपत्रे तयार केले आणि कोटा येथे एका व्यक्तीकडून पैसे घेऊन त्याच्यासोबत तिचे लग्न लावून दिले. काही दिवसांनी महिलेस पतीला फोन करण्याची संधी मिळाली. परिणामी, पोलिसांनी ताबडतोब कारवाई करून महिलेला घरी परत आणले. तिच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला व आरोपींना अटक करण्यात आली होती. न्यायालयात सरकारने आरोपींविरुद्ध सहा साक्षीदार तपासले. सरकारतर्फे अ‍ॅड. आसावरी पळसोदकर यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Sessions Courtसत्र न्यायालयKidnappingअपहरणnagpurनागपूर