शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

हृदयद्रावक! प्रियकरासह पत्नी पळाली, खचलेल्या पतीने लेकीसह तिघांना संपवलं अन् स्वत:ही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 11:48 IST

जसविंदर सिंह उर्फ राजू कुटुंबासोबत राहत होता. काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी घर सोडून प्रियकरासह पळून गेली होती. त्यामुळे कुटुंबीय नाराज झाले होते.

पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पत्नी तिच्या प्रियकरासह पळून गेल्यानंतर पतीने कुटुंबातील तीन सदस्यांसह आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, 33 वर्षीय जसविंदर सिंह उर्फ राजू कुटुंबासोबत राहत होता. काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी घर सोडून प्रियकरासह पळून गेली होती. त्यामुळे कुटुंबीय नाराज झाले होते.

जसविंदर सिंह उर्फ राजू याने दोन दिवसांपूर्वी फेसबुक लाईव्ह करून आपली सर्व गोष्ट सांगितली होती आणि आत्महत्या करणार असल्याचं देखील म्हटलं होतं. त्यानंतर मंगळवारी जसविंदरने त्याचा 11 वर्षांचा पुतण्या आगम, 11 वर्षांची मुलगी गुरलीन कौर आणि त्याचा मोठा भाऊ हरप्रीत उर्फ बंटू यांच्यासह घलखुर्द कालव्यात कार टाकली. लोकांच्या मदतीने गाडी कालव्यातून बाहेर काढण्यात आली.

कालव्यात पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने कार आणि कारमधील प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. या अपघातात चौघांचाही मृत्यू झाला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. कार कालव्यात फेकणारा जसविंदरचा मुलगा दिव्यांश आणि भाऊ सोनू यांनी सांगितले की, त्यांचे वडील जसविंदर सिंह उर्फ राजू हे बऱ्याच दिवसांपासून नाराज होते. कारण, त्याची आई दुसऱ्या कुणासोबत पळून गेली होती.

घलखुर्दचे एसएचओ अभिनव चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी कार आणि कारमधील लोकांचे मृतदेह शोधून त्यांना बाहेर काढले आहे. चारही मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी