शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

ऑनलाईन पैसे उकळण्यात महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी; नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 07:49 IST

उत्तर प्रदेश आणि कर्नाटकनंतर महाराष्ट्रात सायबर क्राईमचे गुन्हे सर्वाधिक असल्याची माहिती नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने दिली आहे.

विकास झाडे, लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश आणि कर्नाटकनंतर महाराष्ट्रात सायबर क्राईमचे गुन्हे सर्वाधिक असल्याची माहिती नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) दिली आहे. यातील बहुतांश प्रकरणे ऑनलाईन पद्धतीने पैसे उकळण्याचे आहेत. महाराष्ट्रात २०२० मध्ये ५ हजार ४९६ गुन्हे दाखल करण्यात आले असून, महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती एनसीआरबीच्या अहवालात नमूद करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशामध्ये सायबर क्राईमचे प्रमाण सर्वाधिक असून, गेल्यावर्षी राज्यात ११ हजार ९७ गुन्हे दाखल करण्यात आले.

२०२० मधील सायबर क्राईम

- ऑनलाईन बँकिंग फसवणूक- ४,०४७- ओटीपीद्वारा फसवणूक -१,०९३- क्रेडिट/डेबिट कार्डद्वारा फसवणूक- १,१९४- एटीएमशी संदर्भातील गुन्हे- २,१६०- महिला, बालकांसंबंधी गुन्हे- ९७२

टॅग्स :fraudधोकेबाजीMaharashtraमहाराष्ट्र