शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

अबब... ९०० कोटींची लूट; महाराष्ट्र बनले सायबर भामट्यांचे हब

By मनीषा म्हात्रे | Updated: June 11, 2023 10:05 IST

सायबर गुन्हेगारीचे हे संकट दिवसेंदिवस वाढत असताना यावर नियंत्रण आणण्याचे एक मोठे आव्हान सायबर पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

मनीषा म्हात्रे, वरिष्ठ प्रतिनिधी

आभासी जग तयार करून पडद्यामागून नागरिकांच्या बँक खात्यातील ठेवींवर हात साफ करणाऱ्या सायबर भामट्यांनी गेल्या अडीच वर्षांत राज्याची ९०० कोटींहून अधिक रक्कम लुटली आहे. सायबर गुन्हेगारीचे हे संकट दिवसेंदिवस वाढत असताना यावर नियंत्रण आणण्याचे एक मोठे आव्हान सायबर पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

मनुष्यबळाचा अभाव...

सायबर संकट वाढत असताना सायबर विभागाकडे मनुष्यबळाचा अभाव आहे. त्यामुळे पर्यायी होम गार्डच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देत कारवाई करणे सुरू आहे.

हेल्पलाइनमुळे वाचले १.९३ कोटी

सायबर पोलिसांच्या १९३० या हेल्पलाइनमुळे २० मे ते आतापर्यंत १ कोटी ९३ लाख ४३ हजार वाचविण्यात यश आले आहे.

टॉप ५ गुन्हे

फिशिंग कॉल, एसएमएस लिंक, तसेच बक्षिसासह विविध आमिषाच्या नावाखाली फसवणुकीचे ५४१ गुन्हे नोंद आहेत. गेल्या वर्षी हाच आकडा १ हजार १२१ होता. या गुन्ह्यात गेल्या चार महिन्यांत राज्यभरात १८ कोटी ७ लाख, १५ हजार, ६२० रुपयांवर सायबर भामट्याने डल्ला मारला आहे.

डेबिट/क्रेडिट कार्ड, एटीएम फसवणुकीच्या गुन्ह्यात सर्वाधिक फसवणुकीच्या घटना घडलेल्या आहे. गेल्या चार महिन्यांत राज्यभरात ३३० गुन्हे नोंद असून, त्यापैकी १४ गुन्हे उघडकीस आणले असून, २७ जणांना अटक करण्यात आली आहे.

सायबर फसवणुकीचे शिकार होताच तत्काळ सायबर पोलिसांच्या संकेतस्थळावर तक्रार करा. तेथे तक्रार जाताच तत्काळ संबंधित बँकेला त्याचा अलर्ट मिळतो. त्यानुसार, बँक अधिकारी संबंधित खाते गोठवतात. तसेच, १९३० या हेल्पलाइनवर कॉल केल्यास तक्रार नोंदवून घेतली जाते. तीन तासांच्या आत तक्रार केल्यास रक्कम वाचविण्यास मदत होते. नागरिकांनी सतर्क होणे गरजेचे आहे. - संजय शिंत्रे, पोलिस अधीक्षक, सायबर गुन्हे

 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम