शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

ऐकावे ते नवलंच! चविष्ठ खाद्यपदार्थांसाठी मुलाने सोडले घर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2019 21:47 IST

फक्त गावाच्या नावावरून रेल्वे पोलिसांनी पोहोचविले घरी

ठळक मुद्देमुलाचे संरक्षण आणि काळजीपोटी पोलीस कर्मचाऱ्याने त्याला ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीकरीता पोलीस ठाण्यात आणले.  ८ डिसेंबर रोजी हा मुलगा खाऊकरिता घरातून पैसे घेऊन बाहेर पडला होता. त्यानंतर तो घरी न परतल्याने कुटुंबियांकडून नंदलाल शंकर प्रसाद (१७) हरविला असल्याची पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. 

मुुंबई - चविष्ठ खाद्यपदार्थांच्या आशेने रेल्वे प्रवास करून मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर पोहोचलेला गतिमंद मुलगा अखेर आपल्या घरी परतला आहे. मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलिसांनी या मुलाला झारखंड येथील मनिका या गावी सोडत कुटुंबियाच्या ताब्यात दिले.  मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकामधील उपनगरीय लोकलमध्ये घाबरलेल्या आणि गांगरलेल्या अवस्थेत विनापालक १७ वर्षीय मुलगा लोहमार्ग पोलीस कर्मचाºयाला निदर्शनास आला. यावेळी त्याच्या हालचाली आणि वर्तन पाहून मुलगा गतिमंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मुलाचे संरक्षण आणि काळजीपोटी पोलीस कर्मचाऱ्याने त्याला ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीकरीता पोलीस ठाण्यात आणले.  मुलगा अल्पवयीन आणि घाबरलेल्या अवस्थेत असल्याने काहीही बोलत नव्हता. फक्त त्याने ‘मनिका’ या ठिकाणी राहतो एवढेच सांगितले. मुलाकडून मिळालेल्या मनिका नामक ठिकाणावरून मुलगा कोणत्या प्रांतातला आहे, हे उलगडणे कठिण होते. मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र धिवार यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मनिका ठिकाणाचा शोध घेतला. तेव्हा झारखंड राज्यात लतेहार या जिल्हामध्ये मनिका हे गाव असल्याचे निदर्शनास आले. तेव्हा मनिका येथील स्थानिक पोलीस ठाण्यांशी संपर्क केल्यावर एक महिन्याअगोदर हा मुलगा हरवल्याची तक्रार  त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आली होती.   ८ डिसेंबर रोजी हा मुलगा खाऊकरिता घरातून पैसे घेऊन बाहेर पडला होता. त्यानंतर तो घरी न परतल्याने कुटुंबियांकडून नंदलाल शंकर प्रसाद (१७) हरविला असल्याची पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली.  मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलिसांच्यावतीने त्याला सुखरूप कुटुंबियाकडे देण्यात आले आहे. 

 

टॅग्स :railwayरेल्वेMumbaiमुंबई