शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

कुरुंदकरचे शेवटचे लोकेशन कळंबोली; अश्विनी बिद्रे हत्याकांड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 07:05 IST

पोलिसांच्या भूमिकेबाबत साशंकता

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : अश्विनी बिद्रे हत्याकांडातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याच्या मोबाइलचे अटक होण्यापूर्वी शेवटचे लोकेशन कळंबोली होते, असे एअरटेलच्या नोडल अधिकाऱ्यांनी  पनवेल न्यायालयात सांगितले. यामुळे नवी मुंबई पोलिसांच्या भूमिकेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.

 बिद्रे यांची हत्या ११ एप्रिल २०१६ रोजी झाली. मात्र कुरुंदकर यांचे पोलीस दलातील चांगले प्रस्थ लक्षात घेता त्यांच्यावर कारवाई झाली नाही. या प्रकरणी ३१ जानेवारी २०१७ रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर ७ डिसेंबर २०१७ रोजी कुरुंदकरला कळंबोली पोलिसांनी अटक केली. त्यावेळी कुरुंदकरकडे एअरटेलचे सीमकार्ड असलेला मोबाइल होता. ७ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता हा मोबाइल बंद झाला. तपासासाठी हा मोबाइल आवश्यक होता. मात्र तो पोलीस ठाण्यातूनच गायब झाल्याचे उघड झाले आहे.

  नोडल अधिकारी मनोज पाटील यांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांच्या न्यायालयात कुरुंदकरच्या एअरटेल मोबाइलवर शेवटच्या लोकेशनवर शिक्कामोर्तब केले. पाटील यांची सरतपासणी विशेष सरकारी वकील ॲड. प्रदीप घरत यांनी तर उलट तपासणी ॲड. विशाल भानुशाली यांनी घेतली.

हत्याकांडानंतर घेतले नवीन सिम कार्डहत्याकांडानंतर नवीन कार्ड घेतले होते. कुरुंदकरने अश्विनी यांच्या हत्येनंतर त्यांचा मोबाइल स्वत: जवळ ठेवला होता. अश्विनी जिवंत असल्याचे तो भासवत होता. त्यानंतर त्याने एअरटेलचे सिम असलेला मोबाइल घेतला. हा जप्त करावा, त्याच्या माध्यमातून आणखी पुरावे मिळू शकतात, अशी मागणी अश्विनी यांचे पती राजू गोरे यांनी केली होती. मात्र हा मोबाइल हाती लागलेला नाही.

टॅग्स :Ashwini Bidre Missingअश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण