शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

फेसबुकवर चॅटिंगमध्ये व्यस्त असायची पत्नी; पतीला चारित्र्यावर संशय आला अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 18:04 IST

पत्नी सतत फेसबुकवर व्यग्र असल्यानं पतीच्या मनात शंका आली

हुगळी: फेसबुकवरील चॅटिंगमुळे झालेला वाद एका महिलेच्या जीवावर बेतला आहे. पत्नी सातत्यानं चॅटिंग करत असल्यानं पतीला तिच्यावर संशय आला. त्यामुळे त्यांच्यात सातत्यानं वाद सुरू झाले. पतीनं पत्नीची गळा दाबून हत्या केली. पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यात ही घटना घडली.

हुगळीतल्या चंदननगर परिसरात वास्तव्यास असलेल्या रिंटू दासनं त्याची पत्नी पल्लवी दासची (२३ वर्षे) गळा दाबून हत्या केली. पत्नी सातत्यानं फेसबुकवर चॅटिंगमध्ये व्यस्त असायची. पत्नी फेसबुकच्या माध्यमातून इतर पुरुषांशी मदत केल्याचा संशय पतीला होता. तो सातत्यानं पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. याचवरून रविवारी दोघांमध्ये वाद झाला आणि पतीनं पत्नीची गळा दाबून हत्या केली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला. रिंटू दास सतत वहिनीवर संशय घ्यायचा अशी माहिती त्याचा भाऊ सिंटू दासनं पोलिसांना दिली. 'वहिनीचा स्वभाव चांगला होता. मात्र भाऊ कायम तिच्यावर संशय घ्यायचा. तो अनेकदा तिला मारहाण करायचा. भावाच्या त्रासाला कंटाळून मी आई आई वेगळे राहू लागलो,' असं सिंटू दासनं सांगितलं.