शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

Crime News: पती-पत्नीच्या भांडणामुळे ५ जणांचे आयुष्य संपले; तीन मुलांना विष पाजून दोघांची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 12:06 IST

Crime News: पोलिसांनी पाचही सदस्यांचे मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पलवलच्या जिल्हा रुग्णालयात पाठविले आहेत. या घटनेनंतर अन्य कुटुंबीय हळहळले आहेत. 

पलवल: हरियाणाच्या पलवल जिल्ह्यातील औरंगाबाद गावातील एकाच कुटुंबाच्या ५ जणांनी आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घचनास्थळी पोहोचली आहे. यामुळे गावात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी पाचही सदस्यांचे मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पलवलच्या जिल्हा रुग्णालयात पाठविले आहेत. या घटनेनंतर अन्य कुटुंबीय हळहळले आहेत. प्राथमिक चौकशीत पती-पत्नीमध्ये कोणत्यातरी गोष्टीवरून कडाक्याचे भांडण झाले होते. त्यानंतर आत्महत्येचे पाऊल उचलण्यात आले. बुधवारी सकाळी पाचही जणांचे मृतदेह कुटुंब प्रमुखाने पाहिले आणि पोलिसांना याची माहिती दिली. मृतांमध्ये पती-पत्नी आणि त्यांची तीन मुलांचा समावेश आहे. पती-पत्नीने गळफास लावून घेतला आहे, तर मुलांना विष पाजण्यात आले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. 

काही दिवसांपूर्वी बंगळूरूमध्ये असाच प्रकार घडला होता.  एकाच कुटुंबातील पाच जणांचे सडलेले मृतदेह फासावर लटकलेले सापडले होते. तर 9 महिन्यांचे बालक भूकेने व्याकूळ होऊन मृत झाले होते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी