शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
4
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
5
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
6
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
7
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
8
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
9
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
10
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
11
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
12
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
13
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
14
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
15
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
16
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
17
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
18
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
19
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
20
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर

आई वडील धार्मिक सहभागी होत नसल्याची तक्रार; संतप्त मुलाने दोघांनाही संपवलं, देशाबाहेर जात होता पळून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 17:08 IST

पश्चिम बंगालमध्ये आई वडिलांची हत्या करणाऱ्या हुमायून कबीरबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

West Bengal Crime: आपल्या पालकांची हत्या करणाऱ्या बेरोजगार सिव्हिल इंजिनिअरला पोलिसांनी अटक केली आहे. कुटुंबात धार्मिक कार्यक्रमांच्या अभावामुळे तो त्रस्त होता. 'रोहिंग्या समर्थक' असलेला हुमायू एकांतवासात राहत होता आणि धार्मिक साहित्यात रमलेला होता. तो म्यानमारमधून पळून जाण्याच्या तयारीत होता. हुमायून कबीर असं त्याचे नाव असल्याचे समोर आलं आहे. कबीरला गेल्या महिन्यात पश्चिम बंगालमधील पूर्वा वर्धमान येथून अटक करण्यात आली होती.

जादवपूर विद्यापीठातून पदवीधर झालेल्या हुमायून कबीरने २८ मे रोजी पूर्व बर्दवानमधील मेमारी येथील त्याच्या घरी त्याच्या वृद्ध पालकांची निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याने त्याच्या पालकांचे मृतदेह रस्त्यावर ओढत आणले होते. त्यानंतर तो तिथून पळून गेला आणि सुमारे १०७ किमी अंतरावर असलेल्या बोनगाव येथील एका अनाथाश्रमात पोहोचला. तिथल्या चार कर्मचाऱ्यांवर त्याने चाकूने हल्ला केला होता. पोलिसांनी त्याला २९ मे रोजी अटक केली.

हुमायून कबीरचे वडील पूर्व बर्दवानच्या मेमारी शहरात गिफ्टचे दुकान चालवायचे. त्यांच्या कुटुंबाकडे भरपूर शेती होती. २०१२ मध्ये कबीरने जाधवपूर विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. त्यानंतर त्याने मुंबई, दिल्ली आणि नोएडा येथे काम केले. कबीरचा सहा वर्षांपूर्वी घटस्फोट झाला. त्यानंतर त्याची वागणूक बदलू लागली. तो हळूहळू इतरांपासून स्वतःला वेगळे करू लागला. या काळात त्याला नोकरीही गमवावी लागली.

या वर्षाच्या सुरुवातीला, तो अनेक महिने बेपत्ता झाला. तो हिमाचल प्रदेशला गेला होता. त्याच्या वडिलांनी खूप प्रयत्नांनंतर त्याला शोधून काढले आणि त्याला परत आणले. पुढील काही महिन्यांत, त्याचे वर्तन खूप बदलले. त्याने धार्मिक आणि जिहादी साहित्य वाचण्यास सुरुवात केली. या काळात, त्याने त्याच्या पालकांवर धार्मिक कार्यात रस नसल्याबद्दल रोष व्यक्त करण्यास सुरुवात केली. त्याला त्याच्या पालकांना स्वर्ग मिळवून द्यायचा होता. त्याने त्यांना मारण्याची योजना आखण्यास सुरुवात केली. २८ मे रोजी त्याने दोघांनाही संपवले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने त्याच्या वडिलांचे मनगट कापले. आणि नंतर जेव्हा त्याची आई ओरड ऐकून आली तेव्हा त्याने तिलाही ठार मारले. यानंतर कबीर राणाघाटला गेला आणि तिथून तो ट्रेन पकडून बोनगावला पोहोचला. जे भारत-बांगलादेश सीमेपासून सहा किलोमीटर अंतरावर आहे. येथून तो म्यानमारला पळून जाण्याचा विचार करत होता. मात्र अनाथाश्रमातील चार लोकांवर हल्ला केल्याबद्दल त्याला अटक करण्यात आली आणि त्याचा प्लॅन फसला. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालCrime Newsगुन्हेगारी