शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

हॉटेल मालकाकडून शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला; धुळ्यातील बाजार समितीसमोरील घटना

By देवेंद्र पाठक | Updated: May 23, 2023 23:31 IST

कृषी उत्पन्न बाजार समिती आवारासमोरील एका हाॅटेलमध्ये हाणामारीची घटना मंगळवारी सकाळी घडली.

धुळे : फुटलेली पाण्याची बाटली बदलून मागणाऱ्या नगाव येथील शेतकरी गुलाब पाटील यांच्यावर एका हॉटेल मालकाने लोखंडी खुरपीने हल्ला केला. कृषी उत्पन्न बाजार समिती आवारासमोरील एका हाॅटेलमध्ये हाणामारीची घटना मंगळवारी सकाळी घडली. 

धुळे तालुक्यातील नगाव येथील शेतकरी गुलाब राजधर पाटील यांनी आपला शेतमाल धुळ्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आणला होता. ते बाजार समिती समोरील एका हॉटेलमध्ये गेले. त्यांनी पाण्याची बाटली विकत घेतली. ही बाटली फुटलेली असल्याने त्यांनी ती बदलून द्यावी अशी मागणी हॉटेल मालकाकडे केली. त्यामुळे संतापलेल्या हॉटेल मालकाने लोखंडाची खुरपी हातात घेऊन गुलाब पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. 

हा हल्ला टाळण्यासाठी पाटील यांनी हात आडवा केल्याने त्यांच्या हातावर वार झाला. यात ते गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच आझाद नगर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी जखमी शेतकरी गुलाब पाटील यांनी आझादनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, हॉटेल मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी