शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

हॅकर्सच्या निशाण्यावर आता सरकारी संस्था; केंद्राच्या अहवालातून माहिती समोर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 06:59 IST

Cyber Attacks : यावर्षी ऑक्टोबरपर्यंत ३० हजारांवर सायबर हल्ले.

नवी दिल्ली : देशात कोणाचेही सोशल मीडिया अकाउंट सेफ नसल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वीच हॅकर्सनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाउंट हॅक केले होते. अधिकृतपणे बिटकॉइनला कायदेशीर मान्यता देण्याचे ट्वीटही यावेळी करण्यात आले होते. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, यावर्षी ऑक्टोबरपर्यंत सरकारी संस्थांवर ३० हजारांपेक्षा अधिक सायबर हल्ले झाले आहेत. २०२० मध्ये सरकारी संस्थांवर ५० हजारांपेक्षा अधिक सायबर हल्ले झाले होते. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली होती. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले की, इंडियन कॉम्युटर इमर्जेन्सी रिस्पॉन्स टीम भारतात सायबर सुरक्षेच्या घटनांना ट्रॅक आणि मॉनिटर करत आहे. २०२० आणि २०२१ च्या दरम्यान एकूण ११,५८,२०८ आणि १२,१३,७८४ सायबरशी संबंधित घटना झाल्या आहेत. यातील २०२० आणि २०२१ च्या दरम्यान एकूण ५४,३१४ आणि ३२,७३६ घटना सरकारी संघटनांशी संबंधित होत्या. 

स्ट्राँग पासवर्ड बनवा, अपडेट करत राहावेट्रू फॅक्टर ऑथेंटिकेशन ऑन ठेवा, वेगवेगळे ई-मेल आयडी बनवा, फिशिंग लिंकवर क्लिक करू नका, रिमेंबर पासवर्डचा वापर नको, सगळ्या खात्यांचा पासवर्ड वेगळा असावा, ब्राऊजर हिस्ट्री डिलीट करा, अँटी व्हायरस प्रोग्रॅमचा वापर करा, पब्लिक वाय-फायचा वापर करू नये, सायबर कॅफेवर लाॅगईन करू नका आणि अकाऊंट लॉग आऊट असावे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमGovernmentसरकार