शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

हॅकर्सच्या निशाण्यावर आता सरकारी संस्था; केंद्राच्या अहवालातून माहिती समोर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 06:59 IST

Cyber Attacks : यावर्षी ऑक्टोबरपर्यंत ३० हजारांवर सायबर हल्ले.

नवी दिल्ली : देशात कोणाचेही सोशल मीडिया अकाउंट सेफ नसल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वीच हॅकर्सनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाउंट हॅक केले होते. अधिकृतपणे बिटकॉइनला कायदेशीर मान्यता देण्याचे ट्वीटही यावेळी करण्यात आले होते. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, यावर्षी ऑक्टोबरपर्यंत सरकारी संस्थांवर ३० हजारांपेक्षा अधिक सायबर हल्ले झाले आहेत. २०२० मध्ये सरकारी संस्थांवर ५० हजारांपेक्षा अधिक सायबर हल्ले झाले होते. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली होती. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले की, इंडियन कॉम्युटर इमर्जेन्सी रिस्पॉन्स टीम भारतात सायबर सुरक्षेच्या घटनांना ट्रॅक आणि मॉनिटर करत आहे. २०२० आणि २०२१ च्या दरम्यान एकूण ११,५८,२०८ आणि १२,१३,७८४ सायबरशी संबंधित घटना झाल्या आहेत. यातील २०२० आणि २०२१ च्या दरम्यान एकूण ५४,३१४ आणि ३२,७३६ घटना सरकारी संघटनांशी संबंधित होत्या. 

स्ट्राँग पासवर्ड बनवा, अपडेट करत राहावेट्रू फॅक्टर ऑथेंटिकेशन ऑन ठेवा, वेगवेगळे ई-मेल आयडी बनवा, फिशिंग लिंकवर क्लिक करू नका, रिमेंबर पासवर्डचा वापर नको, सगळ्या खात्यांचा पासवर्ड वेगळा असावा, ब्राऊजर हिस्ट्री डिलीट करा, अँटी व्हायरस प्रोग्रॅमचा वापर करा, पब्लिक वाय-फायचा वापर करू नये, सायबर कॅफेवर लाॅगईन करू नका आणि अकाऊंट लॉग आऊट असावे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमGovernmentसरकार