शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

हॅकर्सच्या निशाण्यावर आता सरकारी संस्था; केंद्राच्या अहवालातून माहिती समोर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 06:59 IST

Cyber Attacks : यावर्षी ऑक्टोबरपर्यंत ३० हजारांवर सायबर हल्ले.

नवी दिल्ली : देशात कोणाचेही सोशल मीडिया अकाउंट सेफ नसल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वीच हॅकर्सनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाउंट हॅक केले होते. अधिकृतपणे बिटकॉइनला कायदेशीर मान्यता देण्याचे ट्वीटही यावेळी करण्यात आले होते. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, यावर्षी ऑक्टोबरपर्यंत सरकारी संस्थांवर ३० हजारांपेक्षा अधिक सायबर हल्ले झाले आहेत. २०२० मध्ये सरकारी संस्थांवर ५० हजारांपेक्षा अधिक सायबर हल्ले झाले होते. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली होती. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले की, इंडियन कॉम्युटर इमर्जेन्सी रिस्पॉन्स टीम भारतात सायबर सुरक्षेच्या घटनांना ट्रॅक आणि मॉनिटर करत आहे. २०२० आणि २०२१ च्या दरम्यान एकूण ११,५८,२०८ आणि १२,१३,७८४ सायबरशी संबंधित घटना झाल्या आहेत. यातील २०२० आणि २०२१ च्या दरम्यान एकूण ५४,३१४ आणि ३२,७३६ घटना सरकारी संघटनांशी संबंधित होत्या. 

स्ट्राँग पासवर्ड बनवा, अपडेट करत राहावेट्रू फॅक्टर ऑथेंटिकेशन ऑन ठेवा, वेगवेगळे ई-मेल आयडी बनवा, फिशिंग लिंकवर क्लिक करू नका, रिमेंबर पासवर्डचा वापर नको, सगळ्या खात्यांचा पासवर्ड वेगळा असावा, ब्राऊजर हिस्ट्री डिलीट करा, अँटी व्हायरस प्रोग्रॅमचा वापर करा, पब्लिक वाय-फायचा वापर करू नये, सायबर कॅफेवर लाॅगईन करू नका आणि अकाऊंट लॉग आऊट असावे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमGovernmentसरकार