शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

दोन प्रियकरांसोबत मिळून प्रेयसीने केली तिसऱ्या प्रियकराची हत्या, नदीत फेकले होते त्याचे अवयव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 13:30 IST

Crime News : एसडीपीओ सुरेंद्र कुमार सरोज यांनी खुलासा करत सांगितलं की, 18 जुलैला मरंगामध्ये एका पुलाजवळ अनिल साह याचा मृतदेह आढळून आला होता. त्याचा गळा आणि दोन्ही हात कापले होते.

Crime News : बिहारच्या(Bihar) पूर्णिया पोलिसांनी तिहेरी प्रेम प्रकरणातून झालेल्या एका हत्येचा खुलासा केला. अनिल साह याच्या हत्येची केस पोलिसांनी मोठ्या प्रयत्नांनी सॉल्व केली. सोबतच हत्येनंतर 10 दिवसांच्या आत पोलिसांनी हत्याकांडातील आरोपींना अटक केली. पोलिसांनी या हत्येप्रकरणी प्रेयसी गंगा सोरेन, तिचा प्रियकर अंशुल आणि दुसरा प्रियकर अजमल यांना अटक केली.

एसडीपीओ सुरेंद्र कुमार सरोज यांनी खुलासा करत सांगितलं की, 18 जुलैला मरंगामध्ये एका पुलाजवळ अनिल साह याचा मृतदेह आढळून आला होता. त्याचा गळा आणि दोन्ही हात कापले होते. पोलिसांनी तपास केला तेव्हा समोर आलं की, ही प्रेम प्रकरणाची केस आहे. गंगा सोरेन हिचे अनिल साह, अंशुल आणि अजमल या तिघांसोबतही प्रेम संबंध होते. अंशुल आणि अजमल यांचा मृत अनिलसोबत वाद होत होता. याच कारणाने प्रेयसी गंगा सोरेन, अंशुल आणि अजमलने प्लान केला आणि प्रियकर अनिल साह याला बोलवलं.

यानंतर एका तलावाजवळ जाऊन अंशुल आणि अजमलने आधी अनिलचा गळा आवळला आणि मग धारदार शस्त्राने त्याचा गळा कापला व हात कापले. यादरम्यान प्रेयसी गंगा सोरेने प्रियकर अनिलचे पाय पकडून होती. हत्येच्या या घटनेनंतर अनिलचे दोन्ही कापलेले हात कोसी नदीत फेकले होते. तर मृतदेह दुसऱ्या ठिकाणी फेकला. पोलिसांनी या हत्येप्रकरणी प्रेयसी गंगा सोरेन, अजमल आणि अंशुल यांना अटक केली. त्यांच्याकडून हत्येसाठी वापरलेलं शस्त्र, बाइक आणि दोन मोबाइलही ताब्यात घेण्यात आलेत. पुढील कारवाई सुरू आहे.

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारी