शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

व्यवहारातून भावांचे अपहरण करणाऱ्या चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 01:17 IST

पैशाच्या व्यवहारातून दोघा भावांचे अपहरण करून त्याला मारहाण करून सोडून देणाºया चौघांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली.

पुणे : पैशाच्या व्यवहारातून दोघा भावांचे अपहरण करून त्याला मारहाण करून सोडून देणाºया चौघांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली.रणजित दिलीप जाधव (वय २६, रा. सोलापूर), वैभव आण्णासाहेब पवळ (वय२६, रा़ अहमदनगर), शिवाजी भगवान सरगर (वय २४, रा़ सोलापूर) आणि औंदुंबर दादाहरी चव्हाण (वय ३०, रा. उस्मानाबाद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़ याप्रकरणी धनाजी महादेव सावंत (वय २७, रा़ सोलापूर) यांनी स्वारगेट पोलिसात फिर्याद दिली. हा प्रकार २९ जानेवारी सायंकाळी ४ ते ३० जानेवारी रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान घडला़ चौघांनी धनाजी व त्याच्या भावाला जीपमधून पुण्यातून पंढरपूर येथे नेले. तेथे त्यांनी आमच्या पैशाच्या व्यहाराचे काय करता असे म्हणत लाथा बुक्क्यांनी मारहाण करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर शिरभावी येथील कॅनॉलवर धनाजी यांना सोडून भाऊ दत्तात्रय याला घेऊन गेल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास करून चौघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता दोघा भावांना आरोपी कोठे कोठे घेऊन गेले, ज्या ठिकाणी नेले तेथे जाऊन तपास करायचा आहे, गुन्ह्यात वापरलेल्या गाड्या जप्त करायची असून त्यांचे इतर कोण साथीदार याबाबतही तपास करायचा असल्याने चौघांनाही पोलिस कोठडी देण्याची मागणी संजय दिक्षीत यांनी केली.

टॅग्स :ArrestअटकCrime Newsगुन्हेगारी