शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

व्यवहारातून भावांचे अपहरण करणाऱ्या चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 01:17 IST

पैशाच्या व्यवहारातून दोघा भावांचे अपहरण करून त्याला मारहाण करून सोडून देणाºया चौघांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली.

पुणे : पैशाच्या व्यवहारातून दोघा भावांचे अपहरण करून त्याला मारहाण करून सोडून देणाºया चौघांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली.रणजित दिलीप जाधव (वय २६, रा. सोलापूर), वैभव आण्णासाहेब पवळ (वय२६, रा़ अहमदनगर), शिवाजी भगवान सरगर (वय २४, रा़ सोलापूर) आणि औंदुंबर दादाहरी चव्हाण (वय ३०, रा. उस्मानाबाद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़ याप्रकरणी धनाजी महादेव सावंत (वय २७, रा़ सोलापूर) यांनी स्वारगेट पोलिसात फिर्याद दिली. हा प्रकार २९ जानेवारी सायंकाळी ४ ते ३० जानेवारी रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान घडला़ चौघांनी धनाजी व त्याच्या भावाला जीपमधून पुण्यातून पंढरपूर येथे नेले. तेथे त्यांनी आमच्या पैशाच्या व्यहाराचे काय करता असे म्हणत लाथा बुक्क्यांनी मारहाण करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर शिरभावी येथील कॅनॉलवर धनाजी यांना सोडून भाऊ दत्तात्रय याला घेऊन गेल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास करून चौघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता दोघा भावांना आरोपी कोठे कोठे घेऊन गेले, ज्या ठिकाणी नेले तेथे जाऊन तपास करायचा आहे, गुन्ह्यात वापरलेल्या गाड्या जप्त करायची असून त्यांचे इतर कोण साथीदार याबाबतही तपास करायचा असल्याने चौघांनाही पोलिस कोठडी देण्याची मागणी संजय दिक्षीत यांनी केली.

टॅग्स :ArrestअटकCrime Newsगुन्हेगारी