शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

व्यवहारातून भावांचे अपहरण करणाऱ्या चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 01:17 IST

पैशाच्या व्यवहारातून दोघा भावांचे अपहरण करून त्याला मारहाण करून सोडून देणाºया चौघांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली.

पुणे : पैशाच्या व्यवहारातून दोघा भावांचे अपहरण करून त्याला मारहाण करून सोडून देणाºया चौघांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली.रणजित दिलीप जाधव (वय २६, रा. सोलापूर), वैभव आण्णासाहेब पवळ (वय२६, रा़ अहमदनगर), शिवाजी भगवान सरगर (वय २४, रा़ सोलापूर) आणि औंदुंबर दादाहरी चव्हाण (वय ३०, रा. उस्मानाबाद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़ याप्रकरणी धनाजी महादेव सावंत (वय २७, रा़ सोलापूर) यांनी स्वारगेट पोलिसात फिर्याद दिली. हा प्रकार २९ जानेवारी सायंकाळी ४ ते ३० जानेवारी रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान घडला़ चौघांनी धनाजी व त्याच्या भावाला जीपमधून पुण्यातून पंढरपूर येथे नेले. तेथे त्यांनी आमच्या पैशाच्या व्यहाराचे काय करता असे म्हणत लाथा बुक्क्यांनी मारहाण करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर शिरभावी येथील कॅनॉलवर धनाजी यांना सोडून भाऊ दत्तात्रय याला घेऊन गेल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास करून चौघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता दोघा भावांना आरोपी कोठे कोठे घेऊन गेले, ज्या ठिकाणी नेले तेथे जाऊन तपास करायचा आहे, गुन्ह्यात वापरलेल्या गाड्या जप्त करायची असून त्यांचे इतर कोण साथीदार याबाबतही तपास करायचा असल्याने चौघांनाही पोलिस कोठडी देण्याची मागणी संजय दिक्षीत यांनी केली.

टॅग्स :ArrestअटकCrime Newsगुन्हेगारी