शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

फेरीवाल्यावर जीवघेणा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 03:34 IST

दारू पिण्यासाठी २०० रुपये देण्यास नकार दिल्याने फेरीवाल्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचा प्रकार रबाळेत घडला आहे. या प्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीसठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी मुंबई : दारू पिण्यासाठी २०० रुपये देण्यास नकार दिल्याने फेरीवाल्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचा प्रकार रबाळेत घडला आहे. या प्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीसठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ईश्वरनगर येथे राहणाऱ्या विनयकुमार गुप्ता (३५) यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. त्यांचा हातगाडीचा व्यवसाय असून त्यावर ते कांदे, बटाटे व नारळ विक्री करतात. त्यानुसार नेहमीप्रमाणे ते मंगळवारी रात्री हातगाडी लावून व्यवसाय करत असताना परिसरातच राहणारा मंगेश नावाचा तरुण त्या ठिकाणी आला. त्याने विनयकुमारकडे दारू पिण्यासाठी २०० रुपयांची मागणी केली. मात्र, दिवसभर धंदा कमी झाल्याचे सांगून विनयकुमार यांनी त्यास २०० रुपये देण्यास नकार दिला. याचाच मनात राग धरून थोड्या वेळातच मंगेश व त्याच्यासोबत इतर तिघे जण त्या ठिकाणी आले. त्यांनी विनकुमारला शिवीगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण केली. या वेळी त्यानेही प्रतिकार केला असता, प्रत्यक्षदर्शींनी त्यांचे भांडण सोडवले. मात्र, या प्रकारात विनयकुमार यांना गंभीर दुखापत झाली असून घटनेनंतर त्यांना उपचारासाठी पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी