शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

घरच्यांचा लव्ह मॅरेजला विरोध; मुंबईत कपलची १२५ फूट खदानीवरून उडी मारत आत्महत्या

By गौरी टेंबकर | Updated: March 11, 2023 10:45 IST

कुटुंबाच्या विरोधामुळे नाराज झालेल्या या दोन्ही प्रेमी युगलांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती प्राथमिक तपासात उघड झाली

मुंबई - शहरातील कांदिवली परिसरात एका जोडप्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. समता नगर भागात एका जोडप्याने सव्वाशे फूट उंच खदानीवरून उडी मारत आत्महत्या केली. प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हे दोघेही आदिवासी पाड्यांमध्ये राहणारे असून दोन महिन्यापूर्वी घरच्यांकडे त्यांनी लग्नाचा विषय मांडला होता मात्र कुटुंबाने त्याला विरोध केला.  

कुटुंबाच्या विरोधामुळे नाराज झालेल्या या दोन्ही प्रेमी युगलांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती प्राथमिक तपासात उघड झाली आहे. वैशाली गोवारे (१५) आणि आकाश (२१) अशी मयतांची नावे असून याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत कुटुंबीयांचे जबाब नोंदवले आहेत. या प्रकरणात पोलीस आणखी तपास करत आहेत.  

टॅग्स :Policeपोलिस