शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

भयंकर! 70 हजारांसाठी पोलीस रोज घरी यायचे; लेकाचा त्रास पाहून आईने उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 14:18 IST

महिलेच्या मुलावर चोरीचा आरोप केल्यानंतर पोलीस त्यांच्यावर 70 हजार रुपये परत करण्यासाठी दबाव टाकत होते.

उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यातील एका गावात पोलिसांच्या त्रासाला कंटाळून एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेच्या मुलावर चोरीचा आरोप केल्यानंतर पोलीस त्यांच्यावर 70 हजार रुपये परत करण्यासाठी दबाव टाकत होते. तीन दिवसांत 70 हजार रुपये परत करण्यासाठी पोलिसांनी दबाव आणल्याचा आरोप मुलीने केला आहे.

गदागंज पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या त्रासाला कंटाळून एका महिलेने जाळून घेऊन आत्महत्या केली. गावामध्ये चोरीचा संशय महिलेच्या मुलावर घेतल्यानंतर पोलीस त्याच्यावर एफआयआर किंवा तपास न करता 70 हजार रुपये परत करण्यासाठी दबाव टाकत होते. पोलिसांनी तीन दिवसांत 70 हजार परत करण्यास भाग पाडल्याचा आरोप मृत व्यक्तीच्या मुलीने केला आहे. यामुळे दुखावलेल्या आईने आत्महत्या केल्याचंही म्हटलं आहे.

लखनच्या घरात पाच दिवसांपूर्वी चोरी झाली होती. गावातील रहिवासी लखन याने त्याच ठिकाणी राहणाऱ्या शिवकुमार मौर्य यांच्या अल्पवयीन मुलावर आरोप केले होते. याप्रकरणी एफआयआर न नोंदवता पैसे परत करण्यासाठी पोलीस शिवकुमार मौर्य यांच्यावर दबाव आणत होते. पोलिसांच्या त्रासामुळे आणि समाजाच्या भीतीने दुखावलेल्या शिवकुमार मौर्य यांच्या पत्नी शांती देवी यांनी स्वत:वर ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून घेतल्याचा आरोप आहे.

गंभीर भाजलेल्या शांतीदेवी यांना रुग्णालयात नेण्यात आले. येथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घरात पोलीस रोज येत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्यामुळे आईला खूप त्रास सहन करावा लागला. त्यामुळेच तिने हे टोकाचं पाऊल उचलले. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून, पुढील कारवाई सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी