शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

फेसबुकवर आधी मैत्री नंतर प्रेम, 10 वर्षांनी लग्न केलं अन् लग्नाच्या 6 दिवसांनंतर झाला फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 13:10 IST

Love Story: शैलेंद्र लग्नाच्या 6 दिवसांनंतरच फरार झाला. तरूणीची मैत्री शैलेंद्रसोबत फेसबुकवर झाली होती आणि 10 वर्षापासूनची ही मैत्री प्रेमात बदलली.

Love Story:  फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 10 वर्षाआधी बोलणं सुरू झालं होतं. पण एका कपलचा लग्नाचा प्रवास लग्नाच्या केवळ 6 दिवसांनंतरच संपला. ही घटना कानपूरच्या एका तरूणीसोबत घडली असून तिने न्यायासाठी पोलीस कमिश्नरकडे मागणी केली. तिने तक्रार दिली की, शैलेंद्र सिंह गौतम नावाच्या व्यक्तीसोबत 10 वर्षाच्या अफेअरनंतर एक जुलै  2022 ला लग्न झालं. शैलेंद्र लग्नाच्या 6 दिवसांनंतरच फरार झाला. तरूणीची मैत्री शैलेंद्रसोबत फेसबुकवर झाली होती आणि 10 वर्षापासूनची ही मैत्री प्रेमात बदलली. दोघांनी सोबत आयुष्य जगण्याची शपथ घेतली होती.

लग्नानंतर पती झाला फरार

अनेकदा दोघांची भेट झाली आणि 10 वर्षांच्या प्रेमानंतर 1 जुलै 2022 ला त्यांनी लग्न केलं आणि त्याच्या 6 दिवसांनंतरच शैलेंद्र सिंग गौतम फरार झाला. तरूणी त्याचा ठिकठिकाणी शोध घेत राहिली, पण तो काही सापडला नाही.  तरूणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शैलेंद्रला 10 जुलैला शोधून काढलं. आता तरूणीने पोलिसात तक्रार दिली की, शैलेंद्र आणि त्याचा परिवार तिच्यावर हुंड्यासाठी दबाव टाकत आहे. ते 25 लाख रूपये रोख आणि कारची डिमांड करत आहेत.

तरूणीने आरोप केला की, 10 वर्षाच्या नात्यादरम्यान शैलेंद्रने अनेकदा तिचं शारीरिक शोषण केलं. लग्नाचा तगादा लावल्यानंतर शैलेंद्रने रजिस्टर्ड मॅरेज आणि आर्य़ समाज मंदिरात लग्न केलं. ज्याच्या 6 दिवसांनंतर तो अचानक गायब झाला. तरूणीने सांगितलं की, तिने पोलिसात तक्रार दाखल केली आहे आणि त्यांनी तिला न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट