शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

फेसबुकवर आधी मैत्री नंतर प्रेम, 10 वर्षांनी लग्न केलं अन् लग्नाच्या 6 दिवसांनंतर झाला फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 13:10 IST

Love Story: शैलेंद्र लग्नाच्या 6 दिवसांनंतरच फरार झाला. तरूणीची मैत्री शैलेंद्रसोबत फेसबुकवर झाली होती आणि 10 वर्षापासूनची ही मैत्री प्रेमात बदलली.

Love Story:  फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 10 वर्षाआधी बोलणं सुरू झालं होतं. पण एका कपलचा लग्नाचा प्रवास लग्नाच्या केवळ 6 दिवसांनंतरच संपला. ही घटना कानपूरच्या एका तरूणीसोबत घडली असून तिने न्यायासाठी पोलीस कमिश्नरकडे मागणी केली. तिने तक्रार दिली की, शैलेंद्र सिंह गौतम नावाच्या व्यक्तीसोबत 10 वर्षाच्या अफेअरनंतर एक जुलै  2022 ला लग्न झालं. शैलेंद्र लग्नाच्या 6 दिवसांनंतरच फरार झाला. तरूणीची मैत्री शैलेंद्रसोबत फेसबुकवर झाली होती आणि 10 वर्षापासूनची ही मैत्री प्रेमात बदलली. दोघांनी सोबत आयुष्य जगण्याची शपथ घेतली होती.

लग्नानंतर पती झाला फरार

अनेकदा दोघांची भेट झाली आणि 10 वर्षांच्या प्रेमानंतर 1 जुलै 2022 ला त्यांनी लग्न केलं आणि त्याच्या 6 दिवसांनंतरच शैलेंद्र सिंग गौतम फरार झाला. तरूणी त्याचा ठिकठिकाणी शोध घेत राहिली, पण तो काही सापडला नाही.  तरूणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शैलेंद्रला 10 जुलैला शोधून काढलं. आता तरूणीने पोलिसात तक्रार दिली की, शैलेंद्र आणि त्याचा परिवार तिच्यावर हुंड्यासाठी दबाव टाकत आहे. ते 25 लाख रूपये रोख आणि कारची डिमांड करत आहेत.

तरूणीने आरोप केला की, 10 वर्षाच्या नात्यादरम्यान शैलेंद्रने अनेकदा तिचं शारीरिक शोषण केलं. लग्नाचा तगादा लावल्यानंतर शैलेंद्रने रजिस्टर्ड मॅरेज आणि आर्य़ समाज मंदिरात लग्न केलं. ज्याच्या 6 दिवसांनंतर तो अचानक गायब झाला. तरूणीने सांगितलं की, तिने पोलिसात तक्रार दाखल केली आहे आणि त्यांनी तिला न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट