शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

चोरीला गेलेला मोबाइल कुठे सापडतो का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 10:09 IST

Crime News : गर्दीच्या ठिकाणी मोबाईल तसेच किमती ऐवज सांभाळण्याचे आवाहन पोलिसांकड़ून करण्यात येत आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांत मोबाईल चोरीच्या घटना वाढत आहे. तर, दुसरीकडे मोबाईल पुन्हा मिळण्याचे प्रमाणही कमी आहे. गेल्या ११ महिन्यात मुंबईत चोरीच्या ४ हजार ९८ घटनांची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक मोबाईल चोरीच्या घटनांची नोंद आहे. यापैकी, अवघ्या १ हजार ६४२ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.

गर्दीच्या ठिकाणी मोबाईल सांभाळागर्दीच्या ठिकाणी मोबाईल तसेच किमती ऐवज सांभाळण्याचे आवाहन पोलिसांकड़ून करण्यात येत आहे. तसेच एकटे जात असतानाही काळजी घेण्याबाबतच्या सूचना पोलिसांकड़ून देण्यात येत आहे.

मोबाइल मिळूनही हाती लागेनाचोरीचा मोबाईल मिळूनदेखील प्रयोगशाळेत प्रलंबित राहिल्यामुळे तक्रारदार अर्चना प्रधान यांना वर्ष उलटूनही मोबाईल मिळत नसल्याचेही समोर आले आहे.

ज्येष्ठ नागरिक होताहेत सॉफ्ट टार्गेटज्येष्ठ नागरिक सॉफ्ट टार्गेट होताना दिसत आहेत. यात, रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या हातून मोबाईल हिसकावून घेण्याच्या घटनाही घडत आहेत.

धूम स्टाईलने मोबाइल चोरीअनेक प्रकरणांत धूम स्टाईलने दुचाकीवरून आलेली टोळी मोबाईल हिसकावून पळ काढतात. काही घटनांत घरातून मोबाईल चोरी झाल्या आहे. 

कोणत्या महिन्यात किती मोबाइलची चोरीजानेवारी    ४१२फेब्रुवारी    ३५०मार्च    ३६६एप्रिल    २५८मे    ३०३जून    ३४२जुलै    ३८८ऑगस्ट    ४४५सप्टेंबर    ४२३ऑक्टोबर    ४३२नोव्हेंबर    ३८०

- मोबाईल चोरीच्या संशयातून मुंबईत हत्येच्याही घटना घडल्या आहेत.

टॅग्स :MobileमोबाइलCrime Newsगुन्हेगारी