शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

Crime News: दररोजच्या भांडणाला कंटाळून नालासोपाऱ्यात पतीने केली पत्नीची गळा आवळून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2022 5:35 PM

Crime News: दररोज होणाऱ्या भांडणाला कंटाळून रागाच्या भरात ४९ वर्षीय पतीने ४५ वर्षीय पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची घटना लक्ष्मी नगर परिसरात रविवारी पहाटे घडली आहे.

-  मंगेश कराळे

नालासोपारा - दररोज होणाऱ्या भांडणाला कंटाळून रागाच्या भरात ४९ वर्षीय पतीने ४५ वर्षीय पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची घटना लक्ष्मी नगर परिसरात रविवारी पहाटे घडली आहे. घटनेची माहिती मिळताच तुळींज पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनसाठी पाठविण्यात आला आहे. पोलिसांनी फरार आरोपी पतीच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहे. 

नालासोपाऱ्याच्या लक्ष्मी नगरमधील वैष्णवी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या आरोपी पती बंडू कवटे (४९) याने रविवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास आपल्या पत्नीची गळा आवळून हत्या केली आहे. मयत जयश्री कवटे (४५) आणि आरोपी यांच्यात मागील काही दिवसांपासून भांडण सुरू होते. जयश्री या दहिसर येथे कामाला जायच्या. बंडू मागील तीन वर्षांपासून बेरोजगार असल्याने तो दारूच्या नशेत त्यांच्यासोबत सतत भांडण करायचा. या दोघांना २४ वर्षाचा मुलगा असून तो काही कामानिमित्त बाहेर गेला होता.

शनिवारी रात्री असाच प्रकारचे भांडण झाले असता या भांडणाचा राग मनात ठेऊन त्याची पत्नी साखर झोपेत असताना त्याने तीची गळा आवळून हत्या केली. सकाळी शेजाऱ्याच्याने तुळींज पोलिसांना माहिती दिली. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन पथके रवाना झाल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी लोकमतला दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरार