शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

Crime News:२० राज्यांत ४.५ लाख लोकांची आर्थिक फसवणूक; टोळी जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 09:26 IST

Crime News: २० राज्यांतील ४,३८,८३४ लोकांची त्यांचा केवायसी अद्ययावत करून देण्याच्या नावाखाली त्यांच्या बँकेचा तपशील मिळवून फसवणूक केल्याचा या टोळीवर आरोप असून, या टोळीविरोधात किमान १७१ तक्रारी दाखल झाल्या आहेत.

भुवनेश्वर : झारखंडच्या जामतारातील ३ जणांच्या टोळीला पोलिसांनी येथील रसूलगड भागात अटक केली. २० राज्यांतील ४,३८,८३४ लोकांची त्यांचा केवायसी अद्ययावत करून देण्याच्या नावाखाली त्यांच्या बँकेचा तपशील मिळवून फसवणूक केल्याचा या टोळीवर आरोप असून, या टोळीविरोधात किमान १७१ तक्रारी दाखल झाल्या आहेत. अटक झालेल्यांची नावे प्रधून कुमार मंडल (२०), कृष्णा कुमार मंडल (१९) आणि छेट लाल मंडल (२८) अशी आहेत.या टोळीने केलेल्या गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखा जवळपास २ वर्षांपासून करीत असताना, ही टोळी फारशी शिकलेली नसतानाही जे ऐषारामी आयुष्य जगत असल्याचे शेजाऱ्यांना दिसल्यावर पोलिसांना त्यांच्यापर्यंत पोहोचले. नियमित उत्पन्न नसतानाही या टोळीने डिसेंबर, २०२१ पासून इमारतीचा सगळ्यात वरचा मजला खूप मोठे भाडे देऊन घेतला होता. 

टोळीकडून क्रेडिट कार्ड फसवणूकही हे लोक नियमितपणे कार्यालयात जाताना या शेजाऱ्यांनी पाहिले नाही. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नाबद्दल शंका आल्यावर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. ही टोळी लोकांची यूपीआय, क्रेडिट कार्ड आणि इतर प्रकारची फसवणूक करायची. भुवनेश्वरमध्ये त्यांचे नेटवर्क होते, असे पोलिसांनी सांगितले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी