शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

Crime News: शेतरस्त्याच्या वादातून महिलेला विष पाजले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2022 20:20 IST

Crime News: शेत रस्त्याच्या वादातून तीन आरोपींनी महिलेला जबरदस्तीने विष पाजल्याची घटना ११ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजेदम्यान तालुक्यातील कोकलवाडी येथे घडली.

बुलडाणा - शेत रस्त्याच्या वादातून तीन आरोपींनी महिलेला जबरदस्तीने विष पाजल्याची घटना ११ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजेदम्यान तालुक्यातील कोकलवाडी येथे घडली. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध नांदुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गावातील पीडित ३१ वर्षीय विवाहित महिलेने नांदुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यामध्ये शेता शेजारील गावांतीलच रामेश्वर दादाराव भगत, योगेश दादाराव भगत, मोहन शंकर भगत यांचे शेत आहे. नेहमी शेतरस्त्याच्या कारणावरून त्यांचा वाद होतो. ११ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता पीडित महिला रामेश्वर भगत यांच्या शेतातून जनावरांना पाणी पाजण्यासाठी घेऊन जात होती. त्यावेळी रामेश्वर भगत, योगेश भगत व मोहन भगत यांनी शेतरस्त्यावरून वाद घालत मारहाण केली. या पीडित महिलेने घडलेला सर्व प्रकार तिच्या पतीला सांगितला.

आरोपी श्रीमंत असून आपली बदनामी होईल, अशी समज दिली. अखेर या पीडित महिलेने एक चिठ्ठी लिहून तणनाशक पिण्यासाठी आत्महत्या करण्यासाठी शेतात गेली. त्यावेळी तेथे आरोपींनी पुन्हा शिवीगाळ करीत पीडित महिलेकडील तणनाशकाची बाटली काढून तिला पाजली. महिला शेतात बेशुद्धावस्थेत पडून होती. त्यानंतर पीडितेच्या पतीने तिला दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbuldhanaबुलडाणा