शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

पाणी नसल्याच्या बहाण्याने बाल सुधारगृहाचे गेट तोडून पळून गेलेल्या बालकैद्यांचा अद्याप सुगावा नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 21:20 IST

सुरक्षारक्षकाची प्रकृती चिंताजनक आहे. या अत्याचार करणाऱ्यांनी खोलीत पाणी नसल्याच्या बहाण्याने गेट उघडले आणि नंतर मुख्य गेटचे कुलूप तोडून पळ काढला.

इंदूर -  इंदूरच्या हिरानगर भागात असलेल्या विशेष गृह युनिट बाल सुधारगृहातून पळून गेलेल्या सात विधी संघर्ष बालकांचा अद्याप शोध लागलेला नाही. पळून जाण्यापूर्वी सर्वांनी वॉचमन आणि गार्डला मारहाण केली. सुरक्षारक्षकाची प्रकृती चिंताजनक आहे. या अत्याचार करणाऱ्यांनी खोलीत पाणी नसल्याच्या बहाण्याने गेट उघडले आणि नंतर मुख्य गेटचे कुलूप तोडून पळ काढला.चिल्ड्रन युनिट होमच्या माहितीवरून हिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या बालकांना पकडण्यासाठी तपास सुरू केला, मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. ही खळबळजनक घटना रविवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. एका गुन्हेगाराने चौकीदार सचदेव यांना खोलीतील पाणी संपल्याचे सांगितले होते. ते मान्य करत सचदेव यांनी गेट उघडले. त्यानंतर आतून घातपाती हल्ला करणारे बाकीचे विधी संघर्ष बालक बाहेर आले, या सर्वांनी मिळून सचदेव यांना मारहाण केली. त्याला ओलीस ठेवण्यात आले, आवाज ऐकून सुरक्षारक्षक अब्दुल तेथे पोहोचला, त्यानंतर बालकांनी त्याच्यावरही हल्ला केला, यात अब्दुल जखमी झाला आणि सातही विधी संघर्ष बालक घटनास्थळावरून पळून गेले.अनेक जिल्ह्यांत पोलिसांचा इशारापळून गेलेले सर्व बालकैदी १८ ते २१ वयोगटातील आहेत. हे सर्व भिंड, ग्वाल्हेर, उज्जैन आणि भोपाळ येथील आहेत. सर्वांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. यावरील खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. पोलिसांनी या शहरांच्या पोलिसांनाही सतर्क केले आहे. मात्र, 20 तासांहून अधिक काळ लोटल्यानंतरही पोलिसांचे हात रिकामे आहेत. कोणताही महत्त्वाचा सुगावा सापडला नाही.

गुन्हा नोंदवून तपास सुरू करायाआधीही अनेक बाल कैदी येथून पसार झाले आहेत. असे असूनही, बाल सुधारगृहात कोणतीही चांगली सुरक्षा व्यवस्था नाही. कधी खिडकी फोडून तर कधी सुरक्षा कर्मचाऱ्यांना चकमा देऊन ते पळून गेले आहेत. बालसुधारगृहातून आलेल्या तक्रारीनंतर हिरा नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :PrisonतुरुंगMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिस