शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

सायबर गुन्हेगारी संदर्भात सीबीआयचे 'ऑपरेशन चक्र'; दिल्ली, पंजाबसह 105 ठिकाणी छापे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 20:24 IST

cbi raids : दिल्लीत 5 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. तर अंदमान, पंजाब, चंदीगड, राजस्थान येथेही छापे टाकण्यात आले आहेत.

नवी दिल्ली : सीबीआयने मंगळवारी देशभरात छापे टाकले. सायबर गुन्हेगारी संदर्भात छापेमारी करण्यात आली. यादरम्यान 105 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. यावेळी सीबीआयने राज्य पोलिसांच्या मदतीने छापे टाकले आहेत. दिल्लीत 5 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. तर अंदमान, पंजाब, चंदीगड, राजस्थान येथेही छापे टाकण्यात आले आहेत.

या छापेमारीच्या कारवाईला 'ऑपरेशन चक्र' असे नाव देण्यात आले आहे. अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) आणि इंटरपोलने शेअर केलेल्या माहितीच्या आधारे सीबीआयने या ठिकाणी छापे टाकले आहेत. सीबीआयच्या पथकाने देशभरात 87 ठिकाणी छापे टाकले आहेत तर राज्य पोलीस 18 ठिकाणी शोध घेत आहेत.

दिल्लीतील पाच ठिकाणी छापे टाकण्याव्यतिरिक्त, टीमने अंदमान आणि निकोबार बेटे, पंजाब, चंदीगड, राजस्थान, आसाम आणि कर्नाटकमध्येही छापे टाकले आहेत. छाप्यादरम्यान राजस्थानमधील राजसमंद येथे एका बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश करण्यात आला आहे. कॉल सेंटरमधून एक किलोहून अधिक सोने आणि दीड कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. तसेच, लोकांची फसवणूक करणाऱ्या पुणे आणि अहमदाबाद येथील दोन कॉल सेंटरचाही पर्दाफाश झाला आहे.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागcyber crimeसायबर क्राइम