शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
5
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
6
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
7
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
8
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
9
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
10
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
11
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
12
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
13
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
15
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
16
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
19
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
20
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड

Bus Accident: सुसाट निघालेली बस वळणावरून थेट ६० फूट खाली कोसळली; तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2022 11:47 IST

माणगाव ते श्रीवर्धन मार्गावर म्हसळ्यापासून ६ कि.मी. अंतरावरील घोणसे घाटातील वळणावर हा अपघात झाला.

लाेकमत न्यूज नेटवर्कम्हसळा (जि. रायगड) : विरार-नालासोपारा येथून श्रीवर्धन बोर्लीकडे प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका खासगी बसला रविवारी सकाळी घोणसे घाटातील तीव्र वळणावर भीषण अपघात झाला. यात तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे; तर ३४ प्रवासी जखमी आहेत. जखमींमधील १५ प्रवासी गंभीर असून त्यांना  उपचारासाठी माणगाव, अलिबाग आणि महाड येथे हलविण्यात आल्याची माहिती डॉ. सुशांत गायकवाड यांनी दिली आहे. 

माणगाव ते श्रीवर्धन मार्गावर म्हसळ्यापासून ६ कि.मी. अंतरावरील घोणसे घाटातील वळणावर हा अपघात झाला. बस अंदाजे ६० फुटांवरून खाली कोसळली. यात श्रीवर्धन तालुक्यातील अश्विनी बिरवाडकर (३५, रा. धनगर मलई), मधुकर बिरवाडकर (६०, रा. धनगर मलई), सुशांत रिकामे (२८, रा. वडघर पांगलोली) यांचा मृत्यू झाला.

टॅग्स :Accidentअपघात