शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

Madhya Pradesh News: नवरी नटली, सप्तपदी झाली! अर्ध्या रस्त्यातूनच प्रियकराचा हात पकडून फरार झाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 21:58 IST

Madhya Pradesh News: तरुणीचे लग्न उत्तर प्रदेशमधील बांदा येथील तरुणाशी ठरले होते. 13 डिसेंबरला दोघांचे लग्न झाले, त्यानंतर तिला सासरी पाठविण्यात आले.

मध्य प्रदेशच्या सतनामध्ये एक खळबळजनक प्रकार घडला आहे. एका नववधूने होणाऱ्या नवऱ्यासोबत सात फेरे घेतले आणि जेव्हा मुलगी पाठवणीची वेळ आली तेव्हा तिने प्रियकराचा हात पकडून पलायन केले. यानंतर वऱ्हाडींनी पोलीस ठाणे गाठून नववधू बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. 

यानंतर पोलिसांनी नववधूला शोधण्यास सुरुवात केली. पोलिसांना ती सापडली आणि जिल्हा न्यायालयात हजरही करण्यात आले. यावेळी तिने 18 वर्षे पूर्ण झाल्याचे सांगितले तसेच स्वत:च्या मर्जीने प्रियकरासोबत गेल्याचे म्हटले. 

तरुणीचे लग्न उत्तर प्रदेशमधील बांदा येथील तरुणाशी ठरले होते. 13 डिसेंबरला दोघांचे लग्न झाले, त्यानंतर तिला सासरी पाठविण्यात आले. जेव्हा नवऱ्याचा कारमध्ये बसून ती सासरी जात होती, तेव्हा रस्त्यात एक तरुण स्कूटरवरून आडवा आला. त्याने कुऱ्हा़ड दाखवून कार थांबवायला लावली नववधूला कारमधून उतरवून तो तिला घेऊन पसार झाला. लग्नाचे ठिकाण या घटनास्थळापासून अर्धा किमीवरच होते. 

यानंतर नववधूच्या पित्याने पोलिसांत जाऊन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दिली, मात्र पोलिसांनी तिचे वय पाहून हरविल्याची तक्रार नोंद केली.15 डिसेंबरला ती आपल्या प्रियकरासह कोर्टात हजर झाली. पोलिसांनीही याला दुजोरा दिला आहे. 

टॅग्स :marriageलग्न