शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

चार लग्ने केली पण एकही टिकलं नाही, पाचव्या पत्नीने केलं असं काही तरूणाला करावी लागली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 11:18 IST

Ahmedabad Crime News : एका घटनेमुळे तरूण इतका वैतागला की, त्याने आत्महत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी ७ लोकांवर गुन्हा दाखल केला आणि चौकशी सुरू केली.

अहमदाबादमधील (Ahmedabad) एका तरूणाने चार लग्ने केली, पण  एकही लग्न फार काळ टिकू शकलं नाही. अशात त्याने मोठ्या अपेक्षेने पाचवं लग्न केलं. पण यावेळी त्याची फसवणूक झाली. त्याची पत्नी घरातून दीड लाख रूपये आणि दागिने घेऊन फरार झाली. या घटनेमुळे तरूण इतका वैतागला की, त्याने आत्महत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी ७ लोकांवर गुन्हा दाखल केला आणि चौकशी सुरू केली.

तरूणाची याआधी चार लग्ने केली होती. पण प्रत्येकवेळी काहीना काही कारणाने चारही लग्ने मोडली. पाचवं लग्न मुंबईतील नालासोपारा येथे राहणाऱ्या एका तरूणीसोबत केलं. तरूणी लग्नानंतर काही दिवसातच दीड लाख रूपये आणि दागिने घेऊन फरार झाली. ज्यानंतर तरूणी विष पिऊन आत्महत्या केली. तरूणाजवळ एक सुसाइड नोट सापडली, ज्या त्याने सात लोकांची नावं लिहिली आहेत.

अहमदाबादच्या असलालीमध्ये मृत तरूणाच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ती म्हणाली की, तिचा मुलगा आणि परिवार एकत्र राहत होते. एक दिवस त्याची आई त्याच्या रूमची साफसफाई करत होती. तेव्हाच मुलाच्या उशीखाली तिला एक चिठ्ठी सापडली. ज्यात लिहिलं की, 'राजू भाई, आशा, अश्विन वलसाड, राणी, राणी आई यांनी मला खूप त्रास दिला'.

मृतकाच्या आईने सांगितलं की, त्याची पत्नी पैसे आणि दागिने घेऊन फरार झाली. त्यानंतर तो तणावात आला होता आणि यातच निराशेत त्याने विष पिऊन आत्महत्या केली. चिठ्ठीत ज्यांनी नावं लिहिली आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. 

टॅग्स :ahmedabadअहमदाबादCrime Newsगुन्हेगारी