शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

लग्नाला एक वर्ष होऊनही पतीने शारीरिक संबंध ठेवले नाही, महिलेने पोलिसात दिली तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 12:43 IST

Ahmedabad : महिलेच्या पतीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला होता. महिला या गोष्टीमुळे वैतागली होती.

लग्नानंतर पती-पत्नीमध्ये वाद झाल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. अनेकदा हे वाद पोलीस स्टेशनपासून ते कोर्टाच्या दारापर्यंत पोहोचतात. काही वाद असे असतात जे पती-पत्नीपर्यंत राहतात. ते यात तिसऱ्या कुणाला येऊ देत नाहीत. अशातच पती-पत्नीच्या लैंगिक संबंधाबाबच्या एका घटनेची चर्चा होत आहे. लग्नानंतर शारीरिक संबंध ही पती-पत्नीच्या जीवनातील महत्वाची बाब असते. पण जर तेच नसेल तर काय?

अहमदाबादमधून (Ahmedabad) अशीच एक घटना समोर आली आहे. हे प्रकरण वरवर गमतीदार वाटत असलं तरी तसं नाहीये. कारण पत्नीने तिचा शारीरिक संबंधाचा अधिकार मिळवण्यासाठी पोलिसांकडे धाव घेतली आहे. महिलेच्या पतीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला होता. महिला या गोष्टीमुळे वैतागली होती. त्यामुळे तिने पती विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.

अहमदाबादमधील ३३ वर्षीय महिलेने साबरमती पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करत न्यायाची मागणी केली आहे. महिलेने आरोप लावला की, लग्नाच्या एक वर्षानंतरही तिच्यात आणि पतीमध्ये संबंध झाले नाही. पतीकडे याबाबत अनेकदा मागणी करूनही अनेक गोष्टी तिला ऐकाव्या लागल्या आणि त्रासही सहन करावा लागला. अखेर वैतागून तिने पोलिसात पतीची तक्रार केली.

महिलेने पोलिसात दिलेल्या आपल्या तक्रारीत सांगितलं की, मी गेल्यावर्षी बडोद्यातील एका व्यक्तीसोबत लग्न केलं होतं. माझी आणि त्याची भेट एका मॅट्रिमोनिअल साइटवरून झाली होती. लग्न झाल्यावर सासरच्या लोकांनी मला एका वर्षातच मुलाला जन्म देण्याचा आदेश दिला. पण आतापर्यंत आमच्या शारीरिक संबंधच कायम झाले नाही. माझा पती रात्री अजब कपडे घालतो. मी जेव्हा त्याला शारीरिक संबंधाची मागणी करते तेव्हा तो म्हणतो की, मी तुझ्यासोबत संबंध ठेवू शकत नाही. या मुद्द्यावर मी जेव्हाही त्याच्यासोबत बोलते तेव्हा तो माझा गळा दाबतो आणि त्रास देतो.

२५ लाख रूपयांची मागणी

महिलेने पोलिसांना सांगितलं की, तिच्या पतीला आयव्हीएफच्या माध्यमातून मुल हवं आहे. 'माझा पती मला नेहमीच आयव्हीएफच्या माध्यमातून बाळाला जन्म देण्याबाबत बोलतो. मी याला नकार दिला तर त्याने मला जोरात धक्का दिला आणि मार्च २०२१ मध्ये त्याने मला सोडलं. मी माझ्या आई-वडिलांसोबत साबरमतीमध्ये राहते. आता मला परत बोलवण्यासाठी ते लोक २५ लाख रूपये हुंडा मागत आहे'. 

टॅग्स :ahmedabadअहमदाबादCrime Newsगुन्हेगारी