शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

कशेळी खाडीच्या पुलावरून उडी मारून २० वर्षीय तरुणाची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 19:57 IST

शोध घेऊनही तो अद्यापही मिळून आलेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देअरमान हा सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणो मोटारसायकल घेऊन भिवंडीत कॉल सेंटर येथे कामाला घरातून निघाला होता. वाहत्या पाण्यात अरमान हा वाहून गेला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. अरमान याच्या नातेवाईकांनीही घटनास्थळी घेतली.

ठाणे - ठाणे पश्चिमेकडील कशेळी खाडीच्या पुलावरून मोटारसायकल उभी करून लोकमान्य नगर पाडा नंबर २ येथील रहिवासी असलेल्या अरमान इरफान अलवी (20) या तरूणाने सोमवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास उडी घेत आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ त्याचा शोध घेतला. मात्र, शोध घेऊनही तो अद्यापही मिळून आलेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अरमान हा सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणो मोटारसायकल घेऊन भिवंडीत कॉल सेंटर येथे कामाला घरातून निघाला होता. दुपारी 3 ते 3.15 वाजण्याच्या सुमारास कशेळी खाडीत कोणीतरी तरूण पडल्याची माहिती कापुरबावडी पोलिसांनी ठाणे महानगरपालिका  आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. त्यानुसार,घटनास्थळी आपत्ती कक्ष आणि बाळकुम अग्रिशमक दलाच्या जवानांनी धाव घेत अरमानने कॉलम नंबर 1/540 येथून खाडीत उडी घेतली होती. त्या ठिकाणापासून काही अंतरार्पयत त्याचा शोध घेतला.परंतु, तो मिळून आला नाही. मात्र, ज्यावेळी उडी घेतली. त्यावेळी खाडीत ओहटी होण्यास सुरूवात झाली होती. तसेच खाडीचे पात्र मोठे असल्याने आणि त्यातच वाहत्या पाण्यात अरमान हा वाहून गेला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. अरमान याच्या नातेवाईकांनीही घटनास्थळी घेतली. घरची परिस्थिती चांगली असताना त्याने असे का केले असा प्रश्न त्याच्या नातेवाईकांना पडला आहे. 

टॅग्स :Suicideआत्महत्याthaneठाणेPoliceपोलिस