शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

पोलिसांंच्या बदनामीसाठी दीड लाख बनावट अकाउंट; सायबर, फॉरेन्सिक विभागाचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 06:33 IST

Mumbai Police : देश-विदेशातून तयार केलेल्या बनावट खात्यांपैकी बहुतांश बंद करण्यात आली आहेत. बदनामीची माेहीम कोणी सुरू केली, यामागे कोण होते, याचा तपास करण्याच्या सूचना मुंबई पोलिसांना देण्यात आल्या आहेत, असे गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.

 - जमीर काझी

मुंबई :  अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर मुंबई पोलीस व राज्य सरकारच्या बदनामीसाठी सोशल मीडियावर तब्बल दीड लाख बनावट अकाउंट उघडण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सायबर व फॉरेन्सिक विभागाने त्याबाबतचा अहवाल मुंबई पोलिसांकडे दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.देश-विदेशातून तयार केलेल्या बनावट खात्यांपैकी बहुतांश बंद करण्यात आली आहेत. बदनामीची माेहीम कोणी सुरू केली, यामागे कोण होते, याचा तपास करण्याच्या सूचना मुंबई पोलिसांना देण्यात आल्या आहेत, असे गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले. सुशांतने १४ जून रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. मात्र त्यानंतर काही दिवसांतच मुंबई पोलीस तपासात दिरंगाई करीत आहेत, शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा या प्रकरणात सहभाग आहे, त्यांना वाचविले जात आहे, अशा सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या जात होत्या.सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर तपास सीबीआयकडे सोपविला गेला, त्यानंतर मुंबई पोलिसांवर सोशल मीडियावरून टीका होऊ लागली. ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुकवर सुशांतच्या कुटुंबाला पाठिंबा देणारे पोस्ट, हॅशटॅग सुरू झाले. मात्र सीबीआय तपासातून अद्याप काहीही निष्कर्ष काढण्यात आलेला नाही.एम्सने सुशांतने आत्महत्या केल्याचा अहवाल दिल्याने मुंबई पोलिसांच्या तपासावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे राज्य सरकारने या कालावधीत सोशल मीडियावरून बदनामी करणाऱ्याचा छडा लावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सायबरने फेक अकाउंटबद्दल माहिती घेतली आहे. त्यामध्ये ५ महिन्यांत तब्बल दीड लाख बनावट अकाउंट असल्याचे उघडकीस आले. त्यातील अनेक अकाउंट चीन, नेपाळ, दुबईतून तयार करण्यात आल्याचे उघडकीस आले.

टॅग्स :Mumbai policeमुंबई पोलीसSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूत