शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

"भाजपाला गरिबांच्या हाती सत्ता नकोय"; काँग्रेसच्या मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 12:36 IST

राज्याच्या नक्षलग्रस्त बस्तर भागात निवडणूक रॅलीला केलं संबोधित

सुकमा (छत्तीसगड) : भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील केंद्र सरकारने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे  मागासवर्गातील  असल्याने त्यांना संसद भवनाच्या पायाभरणी समारंभासाठी बोलावले नाही तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आदिवासी असल्याने उद्घाटनाला आमंत्रित करण्यात आले नव्हते. सरकारला गरिबांच्या हातात सत्ता जाऊ द्यायची नाही, असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी केला आहे.

राज्याच्या नक्षलग्रस्त बस्तर भागातील सुकमा जिल्ह्यात निवडणूक रॅलीला संबोधित करताना खरगे म्हणाले की, आदिवासींचे जल, जंगल आणि जमीन यांच्या रक्षणाच्या लढ्यात काँग्रेसने नेहमीच त्यांना साथ दिली आहे. काँग्रेस पक्षाने देश स्वतंत्र केला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केली, असे खरगे यावेळी म्हणाले.

काँग्रेसमुळेच विकास

  • देशाच्या विकासात काँग्रेसचे योगदान अधोरेखित करताना ते म्हणाले की, देश स्वतंत्र झाला तेव्हा शाळा, महाविद्यालये बांधली गेली. बँका नव्हत्या, उद्योग नव्हते. आज जे काही घडत आहे, त्यात काँग्रेसचे सर्वात मोठे योगदान आहे.
  • आम्ही देशासाठी काही केले आहे म्हणून आम्ही मते मागत आहोत. या देशातील नागरिकांच्या हितासाठी आम्ही मते मागत आहोत. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेस पक्षाचे लोक सुळावर चढले होते, म्हणूनच आम्ही मते मागत आहोत. 
टॅग्स :chhattisgarh assembly electionछत्तीसगड विधानसभा निवडणूक २०२३