शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

नक्षलवाद्यांचा अड्डा ते स्पोर्ट्स हब; 'बस्तर'ची ओळख बदलली! मुख्यमंत्री साय यांची महत्त्वाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 12:48 IST

या परिवर्तनाचे संपूर्ण श्रेय जाते ते मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांना. त्यांनी बस्तरला शांतता आणि समृद्धीच्या वाटेवर आणण्यासाठी महत्वाची पावले उचलली आहेत.

छत्तीसगडमधील 'बस्तर', हे कधीकाळी आपल्या पौराणिकतेसाठी आणि नक्षलवादासाठी ओळखले जात होते. मात्र आता ते विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. या परिवर्तनाचे संपूर्ण श्रेय जाते ते मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांना. त्यांनी बस्तरला शांतता आणि समृद्धीच्या वाटेवर आणण्यासाठी महत्वाची पावले उचलली आहेत.

बस्तर, जेथे रामायण काळात प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांनी 13 वर्ष घालवली. ते आता आणखी एका ऐतिहासिक बदलाचे साक्षिदार होत आहे. कधी नक्षलवादाचा सामना करणारा हा भाग, आता खेळ, प्रामुख्याने फुटबॉच्या क्षेत्रात आपली ओळख निर्माण करत आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (AIFF) नारायणपूर जिल्ह्यात फुटबॉलसाठी एक नवे मैदान तयार केले आहे. ज्याने अलीकडेच दोन राष्ट्रीय स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले होते.

मुख्यमंत्री साय यांनी या प्रकल्पाला प्राधान्य दिले. कारण, खेळामुळे या भागाचा केवळ विकासच होणार नाही, तर सामाजिक सुधारणाही शक्य आहेत, असे ते मानतात. त्यांच्या नेतृत्वात, AIFF आणि छत्तीसगड फुटबॉल संघाने बस्तरमध्ये अंडर-20 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल चॅम्पिअनशिपचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. याचा उद्देश्य बस्तरला खेळाचे केंत्र अथवा स्पोर्ट हब बनविणे आणि याची सकारात्मक छबी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रस्थापित करणे आहे.

एआयएफएफचे अध्यक्ष कल्याण चौबे यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, फुटबॉलच्या माध्यमाने समाज आणि अर्थव्यवस्थेत कशा पद्धतीने सुधारणा केली जाऊ शकते, यासाठी बस्तरचे हे परिवर्तन देशासमोर एक उदाहरण बनले. प्रशासनाच्या प्रोत्साहनांसह, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) बस्तरमधील नारायणपूर जिल्ह्याची क्षमता ओळखत याला प्रतिष्ठित फुटबॉल टोर्नामेन्ट्सचे आयोजन स्थळ म्हणून निवडले आहे. हा निर्णय विश्वास आणि परिवर्तन दोन्हींचे प्रतिक आहे.

मुख्यमंत्री साय यांच्या दूरदृष्टी आणि मेहनतीमुळे बस्तरमध्ये नक्षलवादाच्या जागी आता खेळाचा नवा अध्याय लिहिला जात आहे. हा उपक्रम बस्तरच्या विकासाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे आणि योग्य नेतृत्वाने कोणत्याही क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणला जाऊ शकतो हे दर्शवणारा आहे. आता बस्तर छत्तीसगडचा गौरव बनण्याच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे.

टॅग्स :FootballफुटबॉलBJPभाजपा