शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

व्वा..! छत्रपती संभाजीनगरहून दीड वर्षात ७ लाखांवर प्रवाशांची हवाई सफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 11:34 IST

प्रवासी संख्येत वाढ, मुंबई, दिल्लीला सर्वाधिक प्रवासी

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गेल्या दीड वर्षात तब्बल ७ लाखांवर प्रवाशांनी हवाई सफर केली आहे. यात सर्वाधिक प्रवास दिल्ली, मुंबईसाठी करण्यात आला आहे.

एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या आर्थिक वर्षात चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ६ लाख २३ हजार ९१५ प्रवाशांनी प्रवास केला, तर ५ हजार ७९९ विमान उड्डाणे नोंदवली गेली आहे. एप्रिल आणि मे महिन्यात प्रत्येकी ५० हजारांवर प्रवाशांची नोंद झाली. प्रवाशांच्या संख्येत मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ३७ टक्के वाढ झाली आहे, तर विमान उड्डाण संख्येत २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती एअर कनेक्टिव्हिटी एव्हिएशन ग्रुपचे अक्षय चाबूकस्वार यांनी दिली.

विमान प्रवाशांची संख्या (एप्रिल २०२३ ते मार्च २०२४)शहर- प्रवासी संख्यादिल्ली-२,२१,११६मुंबई- २,४८,२०१बंगळुरू- ५४,६४६हैदराबाद- ९१, ८०८

२०२४ मधील विमान प्रवासीमहिना- प्रवासी संख्याजानेवारी - ५७,१५०फेब्रुवारी- ५२,६३६मार्च-५४,३७२एप्रिल-५०,०४०मे- ५८,३९५

प्रवासी संख्या आणखी वाढेलविमानतळाच्या आकडेवारीत वाढ झाली आहे, हे साहजिकच आहे. कोविड प्रतिबंध हटताच प्रवासी संख्या वाढतच गेली. चिकलठाणा विमानतळावर वर्षाला ३ ते ४ लाख प्रवासी संख्या असायची, ती आता २०२३ पासून ६.२५ लाखांच्या घरात गेली आहे. ही खूप मोठी वाढ आहे. दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरूसाठी विमानसेवा असूनही व आंतरराष्ट्रीय प्रवासी वगळता २०२३ मध्ये प्रवासी संख्या ६ लाख पार गेली होती. आता अहमदाबाद, लखनौ-नागपूर-गोवा विमानसेवा सुरू झाल्यामुळे प्रवासी संख्या ही २०२४ अखेर ७ लाख पार करेल, अशी शक्यता आहे.- अक्षय चाबूकस्वार, एअर कनेक्टिव्हिटी एव्हिएशन ग्रुप

पाठपुरावा सुरू आहे९ विमानांची ये-जा विमानसेवेत आणि प्रवासी संख्येत वाढ होत आहे. दिवसभरात ९ विमानांची ये-जा होत आहे. छत्रपती संभाजीनगरहून नव्या शहरांसाठी विमानसेवा सुरू करण्यासाठी पाठपुरावा आणि प्रयत्न सुरू आहे.- शरद येवले, संचालक, चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळtourismपर्यटन