शहरं
Join us  
Trending Stories
1
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
2
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
3
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
4
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
5
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
6
"पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा 
7
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
8
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
9
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
10
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
11
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."
12
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
13
"4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा
14
PHOTOS : लोकसभा निवडणुकीत कलाकारांची एन्ट्री; म्हणाले, 'अब की पार 400 पार' निश्चित
15
IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी?
16
T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले
17
"कुणी कितीही बोललं तरी बटण..."; भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप
18
जानकरांकडून महायुतीला ४२ जागांचा अंदाज, पण आठवलेंचा रिव्हर्स गियर; म्हणाले...
19
Swami Samartha: रोजच्या पूजेत 'या' गोष्टींचा समावेश केला तर स्वामी समर्थांची निश्चितच होईल कृपा!
20
"माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नको..." प्रज्वल रेवन्नाला आजोबा देवेगौडांचा इशारा

पतीच्या मृत्यंनंतर सहा महिन्यांनी पत्नीने स्वत:ला संपवले, ज्योतीनगरमधील घटना

By राम शिनगारे | Published: March 29, 2023 8:57 PM

उस्मानपुरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

छत्रपती संभाजीनगर : ऑक्टोंबर २०२२ मध्ये पतीचा मृत्यू झाल्यानंतर सहा महिन्यांनी पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार बुधवारी सकाळी ज्योतीनगर भागात उघडकीस आला आहे. या प्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केल्याची माहिती निरीक्षक गिता बागवडे यांनी दिली.

आरती हेमंत शर्मा (४५, रा. ज्योतीनगर) असे गळफास घेतलेल्या महिलेचे नाव आहे. उस्मानपुरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आरती त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडत नव्हत्या. तेव्हा घरातील सदस्यांनी खिडकीतुन आतमध्ये डोकावून पाहिल्यानंतर त्यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. तेव्हा दरवाजा तोडून नातेवाईकांनी आरती यांना तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले.

आरती यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार आरती यांचे पती हेमंत यांचा ऑक्टोंबर २०२२ मध्ये मृत्यू झाला होता. तेव्हापासून त्यांची मनस्थिती ठिक नव्हती. यातच त्यांना बीपी, शुगरचा त्रास होता. या सर्व गोष्टीमुळे त्यांनी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. आरती यांच्या पश्चात १६ वर्षांची मुलगी आणि दहा वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. अधिक तपास हवालदार राणा जाधव करीत आहेत.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद