शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा शाळा बंद झाल्या तर ? ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांत वाढती धाकधूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 14:04 IST

शहरात १५ दिवसांत शाळा बंद झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढणार कसे ?

औरंगाबाद : शहरात अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी सुरू झालेले वर्ग पुन्हा बंद झाले. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी, पालकांसह शिक्षकांची धाकधूक वाढली आहे. ऑनलाईनमुळे अध्ययनस्तर ३० टक्क्यांपेक्षा खाली आल्याने शाळा पुन्हा बंद झाल्या तर विद्यार्थ्यांचे नुकसान कसे भरून काढणार, अशी चिंता शिक्षकांना सतावत आहे.

ग्रामीण भागातील एकूण १२८ केंद्रांमध्ये पाचवी ते सातवीचे वर्ग ५ सप्टेंबरपासून सुरू झाले. कोरोनामुक्त क्षेत्रातील आठवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्षपणे जुलैपासून सुरू झालेले आहेत. आठवी ते बारावीच्या ग्रामीण भागात ९०७ शाळा असून ६३६ शाळांचे प्रत्यक्ष वर्ग ऑगस्टपासून सुरू आहेत. पहिली ते चाैथीचे वर्ग १ डिसेंबरपासून सुरू झाले. महिनाभरापासून ग्रामीण भागात पहिली ते बारावीचे वर्ग सुरू असून उपस्थिती ७०-७५ टक्क्यांपर्यंत पोहोचली. तब्बल दीड वर्षांनंतर जिल्ह्यातील ४,६०२ शाळांतील पहिली ते बारावीच्या वर्गांचे प्रत्यक्ष शिक्षण रुळावर येत असताना शहरातील रुग्णवाढीने खबरदारी म्हणून पहिली ते आठवीचे वर्ग अवघ्या १५ दिवसांत बंद करण्याचा निर्णय मनपा प्रशासकांनी घेतला.

खांडी पिंपळगाव शाळेचे शिक्षक कैलास गायकवाड म्हणाले, दीड वर्षानंतर सुरू झालेल्या शाळांत आता कुठे विद्यार्थी उपस्थिती वाढायला सुरुवात झाली आहे. उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करून शाळा सुरू राहाव्यात. ग्रामीण भागातील शाळा पुन्हा बंद होतात की काय, या चिंतेने विद्यार्थी, पालक धास्तावले असल्याचे शिक्षक योगेश पाटील म्हणाले.

जिल्ह्यातील शाळातील विद्यार्थी उपस्थितीवर्ग - शाळा -पटसंख्याग्रामीण पहिली ते चौथी - २९२९ -२,२९,५७८शहर पहिली ते सातवी -७४६ -२,००,९९७ग्रामीण पाचवी ते बारावी -७०० -२,५०,४५१शहर आठवी ते बारावी -२२७ -४७,६००

ग्रामीण भागातील शाळा सुरू ठेवण्यासंदर्भात जिल्हाधिकारी निर्णय घेतील. शाळा, शिक्षकांनी कोरोना प्रतिबंधक सूचनांच्या काटेकोर अंमलबजावणीवर लक्ष द्यावे.- एम. के. देशमुख, शिक्षणाधिकारी, जि. प., औरंगाबाद

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद