शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

नियमांची लावली ‘वाट’

By admin | Updated: February 17, 2015 00:43 IST

औरंगाबाद : याशिवाय जालना, नांदेड, नागपूरकडून येणारी आणि पुण्याकडे जाणारी वाहने जालना रोडवरूनच ये-जा करतात. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीचा प्रचंड ताण वाढला आहे.

औरंगाबाद : याशिवाय जालना, नांदेड, नागपूरकडून येणारी आणि पुण्याकडे जाणारी वाहने जालना रोडवरूनच ये-जा करतात. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीचा प्रचंड ताण वाढला आहे. हा ताण कमी होण्याच्या दृष्टीने या मार्गावर सिडको बसस्थानक, मोंढा नाका आणि बाबा पंप चौक या तीन ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात येत आहेत. आगामी कालावधीत वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने हे तीनही उड्डाणपूल महत्त्वाचे ठरणार असले तरी त्यांची उभारणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कारभारामुळे सध्याच्या घडीला तरी वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. ठेकेदार आणि रस्ते विकास महामंडळाच्या या ‘चलाखी’मुळे हे पुलाचे काम म्हणजे ‘असून अडचण, नसून खोळंबा’ बनले आहे. एक तर आधीच अरुंद साईड रोड, त्यातच दोन्ही बाजूचे व्यापारी रस्त्यावरच वाहने पार्क करीत आहेत. त्यामुळे या पुलाच्या बाजूला क्षणोक्षणी वाहतुकीचा खोळंबा होत आहे. सततच्या खोळंब्यामुळे वाहनचालक वैतागून गेले आहेत. आजघडीला नियमांना बगल देऊन तयार केलेले पर्यायी रस्ते अरुंद पडत आहेत. त्यामुळे मोंढानाका, बाबा पेट्रोलपंप चौक येथे रस्त्यावर प्रचंड ताण येत आहे. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंनी प्रत्येकी ७ मीटरचे पर्यायी रस्ते तयार करणे आणि त्याची देखभाल, दुरुस्ती करणे याचा कंत्राटात समावेश आहे. एक लेन जवळपास ३.५ मीटर एवढे असते. मुरूम, खडी यांचा वापर करून हे रस्ते केले पाहिजेत. पुलाच्या एका बाजूचा पर्यायी रस्ता ७ मीटरचा म्हणजे दोन लेनचा आणि जवळपास २५ फुटांचा असावा. दोन्ही बाजू मिळून ५० फुटांचा पर्यायी रस्ता तयार करणे आवश्यक आहे. शिवाय उभारण्यात येत असलेले उड्डाणपूल प्रत्येकी चार लेनचे आहेत, अशी माहिती ‘एमएसआरडी’च्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी दिली.