शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पाणंद रस्ते, स्वच्छता अभियान सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 18:50 IST

ग्रामीण भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, चारा पाण्यावाचून जनावरांची दयनीय अवस्था झाली आहे. पशुधन बाजारात विक्रीसाठी आणले जात आहे. दुष्काळाची दाहकता लक्षात घेता समाजभान फाऊंडेशनतर्फे शेतकऱ्यांना मोफत चारा वाटप केला जाणार आहे.

चित्तेपिंपळगाव : ग्रामीण भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, चारा पाण्यावाचून जनावरांची दयनीय अवस्था झाली आहे. पशुधन बाजारात विक्रीसाठी आणले जात आहे. दुष्काळाची दाहकता लक्षात घेता समाजभान फाऊंडेशनतर्फे शेतकऱ्यांना मोफत चारा वाटप केला जाणार आहे, अशी माहिती डॉ. धोंडीभाऊ पाटील पुजारी यांनी येथे दिली.पिंपळगाव पांढरी येथे समाजभान कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानतर्फे आयोजित पाणंद रस्ते व स्वच्छता अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भागचंद ठोंबरे, तालुका खरेदी विक्री संचालक दत्तू ठोंबरे, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस एकनाथ गवळी, सरपंच राम एरंडे, पं.स.सदस्य शुभम पिवळ, राजाराम ठोंबरे, वैजिनाथ तवार, सरपंच योगेश ठोंबरे, नाना बोंबाळे, अप्पासाहेब ठोंबरे, ज्ञानदेव ठोंबरे,उत्तम ठोंबरे,दगडू बोंबाळे, रामू बोंबाळे, सुखदेव ठोंबरे,अर्जुन सूर्यवंशी, सरपंच दीपक मोरे, सरपंच सरस्वती गवळी, भगवान तवार,चिंतामण तवार,बाळासाहेब यादव,माजी सरपंच नवनाथ कोल्हे आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी सांजखेडा व पिंपळगाव पांढरी येथे पाणंद रस्ते, स्वच्छता अभियानास सामाजिक कार्यकर्ते डॉ. धोंडीभाऊ पाटील पुजारी यांच्या स्वखर्चातून सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत डॉ. पुजारी यांनी पैठण व औरंगाबाद तालुक्यातील १८५ गावांत स्वखर्चातून न वेडी बाभूळ निर्मूलन, पाणंद रस्ते व गाव स्वच्छता अभियान राबविल्याचे विठ्ठलराव मुळे यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी किरण काळे, विठ्ठलराव मुळे, अमोल चिंतामणी, फिरोज पठाण, बाबासाहेब मुळे, युसूफ पठाण आदींनी परिश्रम घेतले.

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद